विधीमंडळातील चर्चांकडे वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष !
विधीमंडळात अनुपस्थित रहाणार्या वरिष्ठ अधिकार्यांना पदच्युत केल्यासच शिस्त अबाधित राहील !
विधीमंडळात अनुपस्थित रहाणार्या वरिष्ठ अधिकार्यांना पदच्युत केल्यासच शिस्त अबाधित राहील !
पश्चिम आशियातील अलीकडील जागतिक अस्थिरतेचा परिणाम गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असे त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या प्रारंभीच सांगितले.
पहिल्याच दिवशी अर्थसंकल्प मांडण्यास विरोधी आमदारांची हरकत
माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखात्याची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांनी अर्थखात्याचा सखोल आढावा घेत खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
भारताला प्रत्येक क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होण्याची संधी आणि व्यवस्थेची पूर्ती अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होणे आवश्यक !
१ कोटी शेतकर्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यास केंद्रशासन साहाय्य करणार !
प्राप्तीकर सवलतींमुळे मध्यमवर्गाला दिलासा, शेती आणि ग्रामीण विकासाला चालना, पायाभूत सुविधांसाठी विक्रमी प्रावधान, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि महिला सक्षमीकरणावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा रुग्णालयात ‘आपात चिकित्सा व्यवस्था’ उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. या अर्थसंकल्पामुळे उद्योग क्षेत्रात रोजगार निर्मिती ध्येय दिसत आहे. त्यातून गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.
निकष काही असले, तरी भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. साहाय्य करण्यात काही राहून गेले असल्यास त्याचा समावेश करण्याचीही आमची सिद्धता आहे.
राज्यातील नागौर जिल्ह्यात लिथियमचा तब्बल १ कोटी ४० लाख टन साठा सापडला आहे. या धातूचा वापर भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, विद्युत् वाहने यांची बॅटरी, तसेच पुनर्भरणीय (रिचार्जेबल) बॅटरी यांचे उत्पादन करण्यासाठी केला जातो.