आनंदमय जीवनासाठी दोषनिर्मूलन आणि गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. मधुलिका गोयल, सनातन संस्था
आपल्यातील दोषांचे अधिक्य आणि सद्गुणांचा अभाव आपले जीवन तणावग्रस्त बनवते. आपण कोणत्याही परिस्थितीकडे कसे पहातो ?, हे आपले गुण आणि दोष यांवर अवलंबून आहे.
आपल्यातील दोषांचे अधिक्य आणि सद्गुणांचा अभाव आपले जीवन तणावग्रस्त बनवते. आपण कोणत्याही परिस्थितीकडे कसे पहातो ?, हे आपले गुण आणि दोष यांवर अवलंबून आहे.
ज्याप्रमाणे आपण शाळा शिकत असतांना पुढच्या पुढच्या वर्गात जातो, त्याप्रमाणे अध्यात्मातही पुढच्या पुढच्या टप्प्यात जायला पाहिजे. आपण भजन करत असू, तर तेही पुढच्या पुढच्या स्तराचे असू शकते.
राज्यात भारत-पाक सीमेच्या जवळ उल्का पडल्याचा दावा केला जात आहे. सामाजिक माध्यमांमध्ये त्याचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली आहेत.
मशिदीसमोरून लग्नाची वरातही गेलेली सहन न होणार्या मुसलमानांच्या दिवसातून ५ वेळा ध्वनीक्षेपकावरून करण्यात येणार्या नमाजपठणाचा आवाज हिंदूंनी का म्हणून सहन करायचा ?
लव्ह जिहादद्वारे धर्मांध मुसलमान प्रतिदिन हिंदु मुलींचे बळी घेत असतांना निद्रिस्त हिंदूंना त्याचे काहीच वाटत संपादकीय नाही. हे त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
आधी जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार होते, तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी सांगितले होते, ‘देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे.’ याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार ? ज्यांची अधिक मुले आहेत त्यांना वाटणार आणि घुसखोरांना वाटणार.
नामसाधनेसह आपल्यातील दोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आनंदमय जीवन कसे जगायचे, यासाठी सनातन संस्था मार्गदर्शन करते, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. मधुलिका गोयल यांनी येथील ‘गगन भारती पब्लिक सिनियर सेकेंडरी स्कूल’मध्ये आयोजित ‘तणावमुक्ती कार्यशाळे’त केले.
देशात प्रतीदिन लव्ह जिहादच्या अनेक घटना घडूनही हिंदू ते रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करत नाहीत, हे त्यांना लज्जास्पद ! हिंदु मुलींच्या रक्षणासाठी हिंदू आता तरी कंबर कसतील का ?
या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
अशा प्रकारचे राष्ट्राघातकी आश्वासन देऊन जनतेकडून मते मागणार्या पक्षावर बंदी घालून त्याच्या नेत्यांना कारागृहात डांबवण्याची मागणी जनतेने आतापर्यंत करणे आवश्यक होते. अशी मागणी न होणे हे भारतियांना लज्जास्पदच म्हणावे लागेल !