मलेशियातील रोहिंग्यांची आतंकवादी संघटना भारतात आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !  

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या प्रतिदिन नवनवीन देशविरोधी कारवायांसमोर येत असतांना ‘तिच्यावर सरकार बंदी का घालत नाही ?’ असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

आपत्तीजनक सुविधा ?

आयआयटीमध्ये संगणकीय पद्धतीने प्रवेश घेत असतांना समोर आलेल्या एका ‘लिंक’वर क्लिक केल्यामुळे सिद्धांत बत्रा याचा प्रवेश निश्‍चित होण्याऐवजी तो प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडला. त्यानंतर त्याने दिलेला लढा कौतुकास्पद आहे.

तुर्कस्तानकडून सीरियातील १०० आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण !

भारताने तुर्कस्तानशी सर्व प्रकारचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडून त्याच्यावर बहिष्कारच घातला पाहिजे आणि काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकवर सैनिकी कारवाई केली पाहिजे !

सूक्ष्म ज्ञान-प्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांना श्री. अनंतजी गुरुजी यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

श्री. अनंतजी गुरुजी हे तुमकूर (कर्नाटक) येथील असून त्यांनी ‘योग विस्मय ट्रस्ट’ स्थापन केला आहे. ते गेली ९ वर्षे सात्त्विक आहार, योग आणि विविध घरगुती औषधी वनस्पती यांचा अभ्यास करत आहेत अन् त्यांचा या सर्वांविषयी सखोल अभ्यास आहे.

हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी श्रीमती कनिका राणे झाल्या लष्करात अधिकारी 

देशासाठी सैन्यात भरती होण्याचा निश्‍चय करून ते ध्येय साध्य करणार्‍या श्रीमती रावराणे यांच्यासारख्या रणरागिणींची आज देशाला आवश्यकता आहे.

हिंदूंनी स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आजची स्थिती पाहिली, तर हिंदु युवक-युवती पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे धर्मापासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांचे बौद्धिक धर्मांतर होत असल्याचे लक्षात येत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नांदेड आणि परभणी येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

महिलांवरील अत्याचार आणि आक्रमणे यांमध्ये वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदु महिला, युवती आणि समाज यांच्यात शौर्य जागृत व्हायला हवे.

स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेतल्यावर शक्ती मिळून शरिरावरील त्रासदायक आवरण दूर झाल्याचे जाणवणे आणि उत्साह वाढणे

‘दोन दिवसांपासून ‘माझी व्यष्टी साधनेची घडी विस्कटली आहे’, असे वाटून माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती. माझा उत्साह न्यून झाला होता. नियोजनाच्या अभावामुळे मला व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांची सांगड घालणे कठीण झाले होते.

ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या वतीने समाजसेविका उज्ज्वला निकम यांचा नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन गौरव

कोरोना काळात रुग्णांना सकस आहार पुरवणार्‍या कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील अन्नपूर्णा सौ. उज्ज्वला लिनेश निकम यांना पुणे येथील ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या वतीने समाजसेविका उज्वला निकम यांचा नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

हिंदु राष्ट्र स्थापनेची आत्मज्योत प्रत्येकाच्या हृदयात जागृत करूया ! – निरंजन चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

धर्म हा राष्ट्राचा पाया असून तोच सर्वश्रेष्ठ आहे. धर्मावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. देवतांचे होणारे विडंबन आणि देव-देश-धर्म यांची होणारी हानी रोखण्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करायला पाहिजेत.