Badrinath Dham Donation Theft : बद्रीनाथ धाम येथेही दानाची चोरी झाल्याचा आरोप
भारतातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांविषयी असा अपप्रचार करून हिंदूंच्या मंदिरांची अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र तर नसेल ना ?, याचीही चौकशी होणे आवश्यक !
भारतातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांविषयी असा अपप्रचार करून हिंदूंच्या मंदिरांची अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र तर नसेल ना ?, याचीही चौकशी होणे आवश्यक !
प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिला.
‘ॲपल’च्या भ्रषणभाष संचांची निर्मिती भारतात होते. त्यामुळे भारत सरकारनेच ॲपलला याविषयी आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
एवढी सहस्रो एकर भूमीचे अनधिकृत हस्तांतरण आणि विक्री कशी होते ? यातून मंदिर सरकारीकरणाचे भयावह दुष्परिणाम लक्षात येतात. देवाची सेवा तिचा भक्तच चांगल्या प्रकारे करू शकतो, हे लक्षात घेऊन हिंदूंची मंदिरे तात्काळ सरकारीकरणातून मुक्त करणे आवश्यक आहे !
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
अचलपूरचे तहसीलदार तथा शेतभूमी न्यायाधिकरणाचे अध्यक्ष सुदर्शन शहारे यांनी देवस्थानचा प्राथमिक आक्षेप मान्य करत अर्जदार महिला कब्जेदाराचे कुळ खरेदी प्रकरण कायदेशीर पद्धतीने फेटाळून लावले आहे.
शासकीय भूमीचा बेकायदा वापर आणि महसूल बुडवणार्या संस्थांविरुद्ध हिंदु विधीज्ञ परिषदेने दिलेल्या लढ्याला या नोटिसीमुळे मोठे यश आले आहे.
हिंदूंना पलायन करावे लागायला बिसूर गाव भारतात आहे कि पाकिस्तानात ? हिंदूंना सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !
भारताचा इतिहास हिंदु पद्धतीने, म्हणजे जसा घडला, तसा सांगितला गेला पाहिजे. यानेच भारतियांमध्ये अभिमान जागृत होईल. या दृष्टीने शिक्षण मंत्रालयाचे हे पाऊल अभिनंदनयोग्यच आहे !
उच्च न्यायालयाने सांगितले की, शपथ चुकीच्या पद्धतीने घेतली गेली होती, त्यामुळे ती वैध मानली जाऊ शकत नाही; परंतु केवळ याच कारणासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींचा कौल (जनादेश) रहित केला जाणार नाही.