गौतम खट्टर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन सनातन संस्थेने केले नव्हते !
सनातनवर अपकीर्तीकारक खोटे आरोप करणार्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार !
सनातनवर अपकीर्तीकारक खोटे आरोप करणार्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार !
आमची अपकीर्ती करणार्यांचा आम्ही केवळ निषेधच करत नाही, तर ज्या व्यक्तींनी सनातन संस्थेचा अपप्रचार केला आहे, तसेच ज्यांनी ‘या कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ गायलेच गेले नाही’, असा खोटा प्रचार केला आहे, त्या सर्वांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत. राज्यघटनेच्या चौकटीत त्यांना उत्तर द्यावेच लागेल.
हिंदूंना जागृत करण्यासाठी महोत्सवात दिशादर्शन करण्यात आले. स्वत:च्या प्राणाचे, धर्माचे आणि समुदायाचे रक्षण करणे, हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असतांना यासाठी हिंदू जागृत होऊन प्रयत्न करत असतील, तर काँग्रेससारख्या पक्षाला ते कधीतरी पचेल का ?
हिंदु धर्म संपवण्याचे कारस्थान रचण्याचे पुरोगामी टोळीचे धाडस होणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण केली पाहिजे !
नुकताच वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा निकाल लागला. या निकालामुळे ‘भगव्या आतंकवादा’चा काँग्रेसी षड्यंत्राचा बुरखा फाटला. तशी वृत्तेही प्रसिद्ध झाली.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सारवासारव करत ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी बोललो होतो’, असे अश्लाघ्य विधान केले होते.
गोव्यातील काही प्रसारमाध्यमांनी यावर टीका करून सनातनद्वेषाचा कंड शमवून घेतला. गोव्यातील ‘द गोवन’ या इंग्रजी वृत्तपत्राने १८ मे या दिवशीच्या संपादकीयमध्ये सनातन संस्थेवर टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे.
मंदिरांचा पैसा मुसलमानांही दिला जातो. ज्यांची श्रद्धा नाही, त्यांना पैसा का दिला जातो ? मंदिरांचा निधी केवळ हिंदु, हिंदु धर्म आणि मंदिर यांच्यासाठीच उपयोगात आणला जावा’, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांसमवेत संघटितपणे कार्य करण्यात ते प्रयत्नरत आहेत.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांच्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना याविषयी भाष्य केल्यानंतर जवाहर बर्वे यांच्या सनातन संस्थेवरील अज्ञानमूलक टिकेचे केले खंडन !
कार्य उभारणीसाठी घ्यावे लागणारे कष्ट आणि हे कार्य थांबावे म्हणून षड्यंत्रकारी देशी-विदेशी शक्तींनी सनातन संस्थेवर केलेले आघात थांबवण्यासाठी किंवा त्याचा परिणाम म्हणून भोगावे लागणारे कष्ट यांत पुष्कळ मोठे अंतर आहे !