केरळमध्ये अध्यात्मप्रसार करतांना साधिकेला आलेले कटू अनुभव
धर्मांधांनी हिंदूंकडून घर विकत किंवा भाड्याने घेतले होते; पण त्यानंतर त्यांनी घराचे नाव पालटले नव्हते किंवा तुळशी वृंदावन तसेच ठेवले होते. त्यामुळे प्रसार करायला अडचणी येऊ लागल्या.
धर्मांधांनी हिंदूंकडून घर विकत किंवा भाड्याने घेतले होते; पण त्यानंतर त्यांनी घराचे नाव पालटले नव्हते किंवा तुळशी वृंदावन तसेच ठेवले होते. त्यामुळे प्रसार करायला अडचणी येऊ लागल्या.
एका ई-मेलद्वारे साधकांना ठार मारण्याची धमकी देणार्या आणि जाणूनबुजून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या वाजिद सईद याच्या विरोधात सनातन संस्थेने फोंडा पोलीस ठाणे आणि रायबंदर येथील सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली आहे.
पुरोगाम्यांच्या हत्येची प्रकरणे न्यायप्रविष्ट असतांना ‘मॅक्स महाराष्ट्र’ या वेब पोर्टलवर (वृत्तसंकेतस्थळावर) सनातन संस्थेवरील बंदीसाठी ‘मिडिया ट्रायल’ म्हणून ‘आतातरी सनातन संस्थेवर बंदी येणार का ?’, या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले.
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी प्रतिज्ञापत्रात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून उल्लेख
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी देणार्याला अटक करण्यात आली होती. तरीही आणि सनातन संस्थेचा त्यात काहीही संबंध नसतांनाही विधानसभेत सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा विषय येतो, हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य नव्हे का ?
कोणत्याही पुराव्याविना सनातन संस्थेवर देशव्यापी बंदी घालण्याची छगन भुजबळ यांची मागणी ! हे म्हणजे ‘कुत्र्याला पिसाळलेला ठरवून त्याला ठार मारा’ या म्हणीप्रमाणे हिंदुविरोधी शक्ती सनातनला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो.
सनातन पंचांगमध्ये देवता, संत आणि राष्ट्रपुरुष, तसेच क्रांतीकारक यांची चित्रे अथवा छायाचित्रे असतात. सनातन पंचांगाच्या प्रती जाळल्यामुळे ती चित्रे किंवा छायाचित्रेही जाळली गेली. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
सनातन पंचांगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तसेच हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. त्यामुळे सनातन पंचांगाच्या प्रतींची होळी करून समस्त धर्मप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचेच काम समाजकंटकांनी केले आहे !
. . . मग ‘सनातनचा दाऊदशी किंवा गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डशी) संबंध आहे’, असे म्हणायचे का?,’ असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर उत्तर देतांना केला.
‘पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेच्या संदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करून घेऊ नये. त्यांचा हा प्रकार म्हणजे समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे.