देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी आदींना स्व-घोषणापत्राने मतदार होता येणार !

यात बांगलादेशी घुसखोर घुसणार नाहीत, याची दक्षताही घेतली गेली पाहिजे !

WB Violance : जेथे हिंसाचार झाला, तिथे निवडणुका घेऊ नयेत ! – कोलकाता उच्च न्यायालय

हे बंगालमधील तृणमूल काँग्रेसला लज्जास्पद ! लोकशाहीतील महत्त्वाचा भाग असणारी निवडणूकच घेण्यासारखी स्थिती नाही, असे उच्च न्यायालयाला वाटते, यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते.

बंगालमध्ये वर्ष २०१६ मध्ये करण्यात आलेली २४ सहस्र शिक्षकांची भरती रहित !

न्यायालयाने या प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच दोषी ठरवून त्यांना कारागृहात डांबण्याचा आदेश द्यायला हवा, तसेच या भरतीसाठी झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा !

रफिकने स्वत:च्या पत्नीसमोर हिंदु महिलेवर केला बलात्कार : बलपूर्वक धर्मांतर !

अशा घटना म्हणजे हिंदूंनी काँग्रेसला निवडून दिल्याची शिक्षाच होय !

नात्यांमधील बाजारूपणा !

तंत्रज्ञानाचे युग किंवा पैसा आपल्याला प्रेम, नात्यांमधील गोडवा देऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन नाती जपा अन् नात्यांतील कर्तव्ये पार पाडा !

वेशभूषा सकारात्मक हवी !

आजची मुले म्हणजे देशाची भावी पिढी आहे. तिच्यावर अयोग्य किंवा विकृत गोष्टी, हिंसक वृत्ती यांचे कुसंस्कार होऊ नयेत, याची काळजी शाळा आणि पालक यांनी घ्यावी !

Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)

अशी तक्रार का करावी लागते ? नागरिकांना दिसते ते प्रशासनाला दिसत नाही का ?

जीवघेणा खेळ !

चुकीचे आदर्श अन् तीव्र द्वेषापोटी लोक एकमेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करण्यास पुढे-मागे पहात नाहीत. त्यामुळे जीवन सार्थकी लागण्यासाठी योग्य आदर्श ठेवणे अन् आचरण असणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !

Ram Lalla’s Surya Tilak: अयोध्येत अद्वितीय रामनवमी साजरी : श्री रामलल्लाचा झाला पहिला सूर्यतिलक !

यंदा झालेली रामनवमी अत्यंत विशेष होती. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. २५ पिढ्यांनंतर हा दैवी दिवस पहाणारी आजची पहिलीच पिढी आहे.

Cases against MLAs & MPs : आमदार आणि खासदार यांच्या विरोधातील २ सहस्र ३३१ फौजदारी खटले विशेष न्यायालयांत प्रलंबित !

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आमदार आणि खासदार यांच्यावर हत्या, बलात्कार, मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे २ सहस्र ३३१ फौजदारी खटले विशेष न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. यांमध्ये उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक १ सहस्र १३७ खटले, तर महाराष्ट्रातील प्रलंबित खटल्यांची संख्या ४१९ आहे.