जीवघेणा खेळ !

चुकीचे आदर्श अन् तीव्र द्वेषापोटी लोक एकमेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करण्यास पुढे-मागे पहात नाहीत. त्यामुळे जीवन सार्थकी लागण्यासाठी योग्य आदर्श ठेवणे अन् आचरण असणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !

Ram Lalla’s Surya Tilak: अयोध्येत अद्वितीय रामनवमी साजरी : श्री रामलल्लाचा झाला पहिला सूर्यतिलक !

यंदा झालेली रामनवमी अत्यंत विशेष होती. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. २५ पिढ्यांनंतर हा दैवी दिवस पहाणारी आजची पहिलीच पिढी आहे.

Cases against MLAs & MPs : आमदार आणि खासदार यांच्या विरोधातील २ सहस्र ३३१ फौजदारी खटले विशेष न्यायालयांत प्रलंबित !

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आमदार आणि खासदार यांच्यावर हत्या, बलात्कार, मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे २ सहस्र ३३१ फौजदारी खटले विशेष न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. यांमध्ये उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक १ सहस्र १३७ खटले, तर महाराष्ट्रातील प्रलंबित खटल्यांची संख्या ४१९ आहे.

ओडिशात पुलावरून बस कोसळल्याने ५ जण ठार, तर ४० जण घायाळ

ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-१६ वरील बाराबती पुलावरून बस कोसळल्याने झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.

लग्नाआधी एकत्र राहिल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो ! – अभिनेत्री मुमताज

अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकतेच देशातील तरुण-तरुणींना विवाहाआधी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याविषयी विधान केले होते. ‘हे संबंध सुधारण्याची आणि चाचणी करण्याची संधी देते ’, असे त्यांनी म्हटले होते.

देश आर्थिक प्रगती करत असला, तरी गरिबी मोठे आव्हान ! – डी. सुब्बाराव, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर

भारत सध्या जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे; परंतु दरडोई उत्पन्न केवळ २ सहस्र ६०० डॉलर (२ लाख १७ सहस्र रुपये) आहे. समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की, अर्थव्यवस्थेचा आकार आणि विकास या दोन भिन्न गोष्टी आहेत.

गुजरातमधील जैन दांपत्य २०० कोटी रुपयांची संपत्ती दान करत घेणार संन्यास !

जैन समाजात भगवंताच्या प्राप्तीसाठी भौतिक सुखाचा त्याग केलेल्यांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान केला जातो, तर हिंदूंमध्ये कुणी अध्यात्माच्या मार्गाला लागले, तर जन्महिंदू त्यांची खिल्ली उडवतात. हिंदूंची दुरवस्था का झाली आहे, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नव्हे काय ?

नेपाळमध्ये मुसलमानांनी न्यायमूर्तींच्या विरोधात काढलेल्या मोर्चात ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

पाकिस्तानमध्ये हिंदूंनी इस्लामचा अवमान केल्याची अफवा पसरवून त्यांना ठार मारल्याची किंवा शिक्षा सुनावल्याची अनेक उदाहरणे आहेत. नेपाळमधील मुसलमानही तोच कित्ता गिरवत आहेत, असे वाटल्यास चूक ते काय ?

काशी विश्‍वनाथ मंदिरात पुजार्‍यांच्या वेशात पोलीस !

काशी विश्‍वनाथ मंदिरात भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. अशा स्थितीत अनेकदा गैरवर्तन किंवा धक्काबुक्की झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याअंतर्गत काशी विश्‍वनाथ मंदिराच्या गर्भगृहात पुजार्‍यांच्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून ‘ई कॉमर्स’ आस्थापनांना ‘बोर्नव्हिटा’ला हेल्थ ड्रिंक’ प्रकारातून काढण्याचा आदेश

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने देशातील सर्व ‘ई कॉमर्स’ आस्थापनांना ‘हेल्थड्रींक’ या विभागातून ‘बोर्नव्हिटा’ हा पदार्थ काढून टाकण्याचा आदेश दिला.