Sheikh Hasina Warns : बांगलादेशातील युनूस यांचे ‘आतंकवाद्यांचे सरकार’ पाडू !

महंमस युनूस यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही. त्यांनी सर्व अन्वेषण समित्या विसर्जित केल्या आहेत. त्यानंतर आतंकवाद्यांना जनतेला मारण्यासाठी कारागृहातून मोकळे सोडले आहे. ते बांगलादेश नष्ट करत आहेत.

America Funding To India Election : भारतातील मतदान वाढवण्यासाठी अमेरिका देत होती १८२ कोटी रुपयांचा निधी !

अमेरिकेच्या सरकारी कार्यक्षमता विभागाचे अध्यक्ष इलॉन मस्क यांचा आरोप

Supreme Court On Freebies : लोकांना काम करायचे नाही; कारण त्यांना विनामूल्य शिधा (रेशन) आणि पैसे मिळत आहेत !

सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांचे टोचले कान !

Sheikh Hasina Ouster America Plot : अमेरिकेच्या तत्कालीन बायडेन सरकारनेच पाडले होते शेख हसीना यांचे सरकार !

अमेरिकेचा हा अजेंडा (कार्यसूची) भारतातही कार्यरत होता, हे विसरता कामा नये. भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा, कृषी कायदे आदींना विरोध करण्याच्या नावाखाली जो हिंसाचार भडकला, त्यामागेही अमेरिकी शक्तीच होत्या !

Anna Hazare on Delhi Election Result : अरविंद केजरीवाल यांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नसल्याने पराभव झाला ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

अरविंद केजरीवाल यांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नाही; म्हणूनच पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. मतदारांचा विश्‍वास नव्हता की, हे आमच्यासाठी काही करतील. मी त्यांना वारंवार सांगितले; मात्र त्यांनी ऐकले नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.

Delhi Election Results : २७ वर्षांनंतर देहलीत भाजपचे सरकार !

देहली विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचा पराभव झाला असून २७ वर्षांनंतर भाजपने देहलीची सत्ता मिळवली आहे. ७० मतदारसंघांपैकी भाजपला ४८ जागांवर, तर आपला २२ जागांवर आघाडी मिळाली आहे.

मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असतांना धनंजय मुंडे यांचा ८८ कोटी रुपयांचा घोटाळा ! – अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

धनंजय मुंडे पाठपुरावा करून सरकारी यंत्रणेच्या सूचीतून काही गोष्टी वगळण्यास भाग पाडले आणि त्यातून हा घोटाळा करण्यात आला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ४ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन केला.

Uniform Civil Code : गुजरातमध्ये समान नागरी कायद्यासाठी समितीची स्थापना

गुजरात राज्यासाठी समान नागरी कायदा सिद्ध करून तो लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

Ajay Pratap Singh : (म्हणे) ‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हिंदु राष्ट्राच्या नावाखाली ढोंगीपणा पसरवतात !’

जातीजातींमध्ये द्वेष पसवरणारे राजकारणीच या देशात खरे ढोंगी असून तेच प्रतिदिन देशात ढोंग पसरवत आहेत. अशांवर कारवाई झाली पाहिजे !

४ – ५ जागांची शक्यता असतांना राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४२ जागा मिळणे यावर विश्‍वास बसेल का ? – राज ठाकरे, मनसे

जे इतकी वर्षे महाराष्‍ट्रामध्‍ये राजकारण करत आले, ज्‍यांच्‍या जिवावर अजित पवार, छगन भुजबळ मोठे झाले, त्‍या शरद पवारांना १० जागा मिळतात. ही न समजण्‍यापलीकडची गोष्‍ट आहे.