समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश
हिंदूंच्या देवतांचा उघडपणे अवमान केला जातो; मात्र त्याच्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस स्वतःहून नोंद घेऊन कारवाई का करत नाहीत ?
हिंदूंच्या देवतांचा उघडपणे अवमान केला जातो; मात्र त्याच्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस स्वतःहून नोंद घेऊन कारवाई का करत नाहीत ?
‘ज्या सरकारचे सनातन धर्माशी नाते आहे, त्या सरकारशी मी जोडले गेले, याचा मला पुष्कळ आनंद झाला आहे’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण; हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करून रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’कडे योजना अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी, तर महाराष्ट्रातील पहिली सूची घोषित केली; मात्र घोषित झालेल्या २० उमेदवारांच्या सूचीत सातारा येथील भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ….
राहुल गांधी यांनी या ‘निवडणूक रोखे योजनेला जगातील सर्वांत मोठा खंडणी उकळण्याचा मार्ग ’, असे म्हटले होते.
सौ. पंकजा मुंडे-पालवे पुढे म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांपासून प्रीतम मुंडे या ठिकाणी चांगले काम करत आल्या आहेत; पण आमच्या दोघींपैकी कुणाला तरी तिकीट मिळेल, अशी अपेक्षा नक्की होती. त्यात माझे नाव घोषित झाल्याने कोणताही धक्का बसलेला नाही.
या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडिया लपवाछपवी करत आहे, असेच एकंदर जनतेला दिसून येत आहे !
राजकीय पक्षांना मिळणारा कोणताही निधी आणि त्याचा स्रोत हा पारदर्शी असावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा ! निवडणूक रोख्यांच्या (‘इलेक्ट्रॉल बाँड’च्या) संदर्भातील तक्रारींचा निकाल फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला. आताही सर्वोच्च न्यायालयाने ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून निवडणूक रोख्यांविषयीची माहिती मागितली आणि बँकेने ती दिली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला चपराक किंवा मोठा झटका दिल्याचा निष्कर्ष नेहमीप्रमाणे … Read more
निवडणुकीत राष्ट्रविघातक मानसिकता जोपासणार्या राजकीय पक्षांचे अस्तित्व संपवण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा !
‘निवडणूक रोखे योजने’च्या अंतर्गत सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे प्रकरण