४ – ५ जागांची शक्यता असतांना राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४२ जागा मिळणे यावर विश्‍वास बसेल का ? – राज ठाकरे, मनसे

जे इतकी वर्षे महाराष्‍ट्रामध्‍ये राजकारण करत आले, ज्‍यांच्‍या जिवावर अजित पवार, छगन भुजबळ मोठे झाले, त्‍या शरद पवारांना १० जागा मिळतात. ही न समजण्‍यापलीकडची गोष्‍ट आहे.

Rahul Gandhi On Mahakumbh Stampede : (म्हणे) ‘गैरव्यवस्थापन आणि मान्यवरांना प्राधान्य यांमुळे चेंगराचेंगरी !’

अमृतस्नानाच्या वेळी कोणते मान्यवर आले होते आणि प्रशासन त्यांची कोणती सोय करत होते ? अमृतस्नानाच्या वेळी झालेली दुर्घटना ही दुर्दैवी आहेच; मात्र सवंग लोकप्रियतेसाठी राहुल गांधी यांनी असे फुकाचे आरोप करू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

Waqf Amendment Bill : विरोधी पक्षाचे १० खासदार दिवसभरासाठी निलंबित

‘खासदारांना शिस्त नसते’, अशीच प्रतिमा देशातील नागरिकांच्या समोर निर्माण झालेली आहे. अशा बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कठोर शिक्षा करणे आवश्यक ठरते !

पाकिस्तानी सैन्याने दडपशाहीचा वापर करून राजकीय शक्ती म्हणून संपवलेले इम्रान खान !

इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राजकीय जीवनातून बहुतांश काढण्यात आले आहे. हा पाकिस्तानी लोकशाहीचा एक मोठा पराभव आहे. सैन्याने दडपशाहीचा वापर करून राजकीय शक्ती म्हणून त्यांना कायमचे संपवले !

Bangladesh Turn InTo An Islamic State : बांगलादेशाच्या राज्यघटनेतून ‘राष्ट्रवाद’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवण्याचा प्रयत्न

या उलट भारताच्या राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष शब्द हटवून तेथे हिंदु राष्ट्र घातला, तर भारत ‘विश्‍वगुरु’च्या वाटचाल करण्याच्या दृष्टीने ते पहिले पाऊल असेल. यातून दोन्ही मानसिकतेतील भेद लक्षात येतो !

आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद दिल्याने शिवसैनिक संतप्त !

रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना देण्यात आले. या प्रकरणी संतप्त शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक २ घंटे रोखून धरली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड यांचे पालकमंत्रीपद !

गेले अनेक दिवस रखडलेली पालकमंत्र्यांची नियुक्ती १८ जानेवारीला घोषित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे, तर आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे.

घुसखोरांचा भारतीय राजकारणात सहभाग !

‘चेन्नामनेनी रमेश वर्ष १९९० मध्ये जर्मनीला गेले. तेथे जाऊन नोकरी मिळवली, लग्न केले आणि तेथील नागरिकत्वही स्वीकारले. असे असतांना त्यांनी भारतात तेलंगाणातील वेमुलावाडा विधानसभा क्षेत्रातून ४ वेळा निवडणूक जिंकली.

पारतंत्र्याचा रोग बरा करण्यासाठी तो समूळ काढणारी सर्वंकष संघटनेची रामबाण मात्रा हवी !

पारतंत्र्याचा रोग बरा करण्यासाठी केवळ राजकीय, केवळ सामाजिक वा केवळ धार्मिक अशी कोणतीच योजना करून भागत नाही.

Political Attacks On Hindus : (म्हणे) ‘हिंदूंवरील आक्रमणे राजकीय स्वरूपाची !’ –  बांगलादेशातील अंतरिम सरकार

बांगलादेश आता कट्टर इस्लामी देश झाला आहे. तेथे अन्य धर्मियांना आता कोणतेच अधिकार आणि अस्तित्व नसणार. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार झाले, तरी त्याचे समर्थन वेगवेगळ्या कारणांद्वारे केले जाणार, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते !