७१ वर्षांत शेतकर्‍यांच्या हिताचे कायदे न करणारे विद्यमान विरोधी पक्ष आणि मवाळ धोरणे अवलंबून शेतकरी आंदोलनाचा विषय चिघळू देणारे विद्यमान सत्ताधारी !

आज ७० दिवस झाल्यानंतरही हे आंदोलन जाणीवपूर्वक चालू ठेवले आहे. ‘देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने अशी आंदोलने कठोरपणे मोडून काढावीत.

मंदिराची स्वच्छता आणि पूजा यांसंदर्भात एका मंदिराची पराकोटीची उदासीनता !

आपण ज्या घरात रहातो, ते प्रतिदिन स्वच्छ ठेवतो. अस्वच्छ घरात रहायला आपल्याला तरी आवडेल का ? त्याचप्रमाणे देवतेच्या मंदिराच्या स्वच्छतेसंदर्भात अशी उदासीनता ठेवल्यास देवतांचे तरी तिथे वास्तव्य राहिल का ?

पोलीसदलाचे वास्तव !

‘अन्याय-अत्याचाराची दाद मागण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरी कधीही चढू नये’, असे जनतेला वाटण्यास वेळ लागणार नाही. ही वेळ येऊ नये, यासाठी पोलिसांनी सतर्क राहून कायद्याच्या चौकटींचे पालन करावे आणि पोलीसदलाच्या ब्रीदवाक्याचे सार्थक करून दाखवावे !

आतंकवादाचा बीमोड कधी ?

भारतातील आतंकवाद नष्ट करायचा असेल, तर त्यासाठी त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे निःस्वार्थी आणि प्रखर राष्ट्रभक्त असणारे शासनकर्ते आवश्यक आहेत, हेच खरे !

एका साधिकेला एका राज्यातील एका रुग्णालयात आलेला वाईट अनुभव

‘ताप, सर्दी आणि खोकला असल्यामुळे २३.३.२०२० या दिवशी मी माझ्या भावाला एका राज्यातील एका सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले होते. त्या वेळी तेथील एका आधुनिक वैद्यांनी त्याची कागदपत्रे पाहिली आणि त्याला कोरोनाग्रस्त ठरवूनच त्या माझ्याशी बोलू लागल्या.

अरुणाचल प्रदेशात चीनचे गाव : किती खरे आणि किती खोटे ?

चीनच्या कोणत्याही कारवाईला प्रत्युतर देण्यासाठी भारत सर्व प्रकारे सिद्ध आहे. तरीही भारताने अधिकाधिक सिद्धता करायला पाहिजे; कारण चीनसमवेतची लढाई अनेक वर्षे चालणारी आहे. ही लढण्यासाठी भारतीय सैन्य सिद्ध आहेच; परंतु देशातील अन्य राजकीय पक्षांनीही सशस्त्र सैनिकांच्या मागे ठामपणे उभे रहायला पाहिजे.

श्री गणेश जयंती आणि चतुर्थीचे प्रकार

माघ शुक्ल पक्ष चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते.

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा भाषाभिमान !

एकदा ‘इंग्रजी न येणे, हे माझे दुर्दैव नाही; पण संस्कृतसारखी देवभाषा न येणे, हे तुमचे दुर्दैव नक्कीच म्हटले पाहिजे’, अशा शब्दांत त्यांनी एका पाश्‍चात्त्य विचारांचा प्रभाव असलेल्या भारतीय विद्वानाला गप्प केले होते.

‘व्हॅलेंटाईन डे’ नव्हे, ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करा !

भारताचा गौरवशाली इतिहास असताना हा व्हॅलेंटाईन मधेच कुठून आणलास ? छत्रपतींच्या राज्यात मुलींच्या मागे मागे असे फूल घेऊन लागण्यापेक्षा आपले कर्तृत्व एवढे वाढवायला हवे की, प्रत्येक मुलीला वाटायला हवे, ‘मलाही हाच नवरा हवा.’ असे आपले कर्तृत्व करायला हवे, कळले का ?

‘राज्य राखीव पोलीस दल (बल)’ आणि तेथे चालणारे अपप्रकार !

७ फेब्रुवारी २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण संरक्षणविषयक ‘सुरक्षा दल’ म्हणजे काय ?, ‘राज्य राखीव पोलीस दला’ची रचना, ‘राज्य राखीव पोलीस दला’चे काम यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग देत आहोत.