गावोगावच्या ग्रामसुरक्षा समित्या झाल्या निष्क्रीय !
ग्रामसुरक्षा समित्या निष्क्रीय झाल्याने प्रशासनाने पुढाकार घेण्याची ग्रामस्थांची मागणी .
ग्रामसुरक्षा समित्या निष्क्रीय झाल्याने प्रशासनाने पुढाकार घेण्याची ग्रामस्थांची मागणी .
लसीकरण केंद्रांमधील शीतकरण यंत्रणा काही वेळा निर्धारित मापदंडानुसार कार्यरत नसणे, ज्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर विपरित परिणाम होऊन ती बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकणे.
सांडपाण्याच्या सहवासात वाढणारी झाडे आणि भाज्या यांच्या मुळांमधून सांडपाण्यातील विषारी घटक शोषले जातात. त्यामुळे ती फळे आणि भाज्या खाण्यास अयोग्य असतात.
‘ताप, सर्दी आणि खोकला असल्यामुळे २३.३.२०२० या दिवशी मी माझ्या भावाला एका राज्यातील एका सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले होते. त्या वेळी तेथील एका आधुनिक वैद्यांनी त्याची कागदपत्रे पाहिली आणि त्याला कोरोनाग्रस्त ठरवूनच त्या माझ्याशी बोलू लागल्या.
आरोग्य क्षेत्रातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी आधुनिक वैद्य अन् परिचारिका यांचे संघटन व्हावे, तसेच आरोग्य क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात वैध मार्गाने कृती करण्यात यावी, या उद्देशाने आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने नुकतीच एक ‘ऑनलाईन’ बैठक आयोजित करण्यात आली.
शासकीय स्तरावर आरोग्य सेवा देण्यासाठी मोठी यंत्रणा असून ती तळागाळापर्यंत पोचावी, अशी रचनाही आहे; पण ही सेवा अनेक कारणांमुळे दुर्बल झाली आहे. त्यासाठी कारणीभूत असलेले घटक कोणते आहेत ? हे समजून घेऊया . . .