विदेशात भारतीय विद्यार्र्थ्यांचे संशयास्पद मृत्यू आणि भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढत प्रमाण चिंताजनक !

‘वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत ३५ सहस्र ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत’, याविषयीची माहिती केंद्रीय मंत्री नारायण स्वामी यांनी फेब्रुवारी मासात लोकसभेत दिली.

विदेशातील नव्या-जुन्याचा संगम झालेली प्रगत आणि भारतातील सुधारण्यास पुष्कळ संधी असणारी ग्रंथालय व्यवस्था !

पुणे विद्यापिठाच्या अधिसभा सदस्य (सिनेटर) डॉ. अपर्णा लळिंगकर यांनी विदेशातील आणि भारतातील ग्रंथालयांवरील त्यांच्या अनुभवाविषयी मांडलेल्या सूत्रांचा लेख येथे देत आहोत.

योगऋषी रामदेवबाबा, आयुर्वेद आणि आयुर्वेदाचे महत्त्व !

आयुर्वेदातील उपचारपद्धत ही केवळ रोगाच्या लक्षणांवरून नसून रुग्णाची आतील स्थिती समजून घेऊन केली जाणारी आहे.

संपूर्ण रामायण स्वतःतच घडत असते !

श्रीराम सहज, साधा-सरळ; पण दृढनिश्चयी आहे. तो केवळ आपल्या मित्रांचाच शुभचिंतक नाही, तर त्याच्या आश्रयाला येणार्‍या शत्रुंनाही अभय देतो. राम एक भाऊ, एक पती, एक मित्र आणि एक राजा या अशा सर्व भूमिकांमध्ये…

काश्मीरमध्ये पुन्हा उभे रहाणार मार्तंड सूर्यमंदिर !

काश्मीरसारख्या समृद्ध, शांत आणि आनंदी प्रदेशावर इस्लामची काळी छाया पडली तेव्हापासून काश्मीरचे प्राचीन ज्ञान आणि संस्कृती यांचा विनाश झाला.

मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग : कारणे, लक्षणे आणि उपचार !

मूत्रमार्गाचा संसर्ग अनेक जणांना बर्‍याच प्रमाणात होतांना आपल्याला दिसून येतो. आपल्या शरिराचा विविध जंतूंशी प्रतिदिन संपर्क येतच असतो.

कोल्हापूरची गेली ५२ वर्षे न झालेली हद्दवाढ आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न !

दीर्घकाळापासून कोल्हापूरची हद्दवाढ न झाल्याने अनेक कल्याणकारी आणि महत्त्वपूर्ण योजनांपासून कोल्हापूर शहर वंचित आहे. क्षेत्रफळाच्या संदर्भात  विचार केल्यास ‘ड वर्ग’ महापालिकांमध्ये सर्वांत अल्प क्षेत्रफळ हे कोल्हापूर महापालिकेचे आहे.

भ्रष्टाचार कसा थांबवता येईल ?

जर आपल्याला भ्रष्टाचार थांबवायचा असेल, तर पैशांचे सर्व व्यवहार केवळ धनादेशाद्वारेच केले पाहिजेत म्हणजे त्या रकमेवर कायद्यानुसार ‘इन्कम टॅक्स’ द्यावा लागेल आणि प्रत्येक रक्कम धनादेशद्वारे दिलेली असल्याने ती रक्कम कुणाकडून मिळाली हे उघड होत असल्याने लाचलुचपतीला आळा बसेल अन् भ्रष्टाचार होणार नाही.

पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे बस्तान बसवण्याचा कट शिजत आहे का ?

बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणार्‍या ३२ अल्पवयीन मुसलमान मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी २४ एप्रिल या दिवशी धनबाद एक्सप्रेस रेल्वेतून कह्यात घेतले. अशी घटना यापूर्वी कोल्हापूर, भुसावळ आणि मनमाड येथेही घडल्या आहेत.

मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा कधी ?

महानुभवांनी मराठी भाषेला ‘धर्म भाषा’ मानली, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ‘अमृताने ही पैजा जिंके’, असे मानून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात आवडेल, अशी रचना करून मराठी भाषेचा मोठेपणा सांगितला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी तर मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले.