Malda Case : काँग्रेसचे उमेदवार सायम चौधरी यांच्यासह ७ जणांना अटक
निवडून येण्यापूर्वीच हिंसा करणारे काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यावर काय करतील?, याचा विचारच न केलेला बरा ! अशा पक्षावर बंदी घातली पाहिजे !
निवडून येण्यापूर्वीच हिंसा करणारे काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यावर काय करतील?, याचा विचारच न केलेला बरा ! अशा पक्षावर बंदी घातली पाहिजे !
अतिक्रमण हटवण्यास विरोध करणार्या ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे आमदार रहमत बेगवर गुन्हा नोंद !
साहिल अकबर याला अटक !
शाळांमध्ये मनाचे श्लोक शिकवण्यासाठी विरोध करणार्या ‘एम्.आय.एम्.’ला खडसावणे आवश्यक !
पोलीस जर बनावट चकमक करत असतील, तर मुसलमान ते सिद्ध का करून दाखवत नाहीत ? देशात मुसलमान अल्पसंख्यांक आहेत; मात्र गुन्हेगारीत त्यांचेच सर्वाधिक प्रमाण का असते ?, याचे उत्तर शौकत अली का देत नाहीत ?
खरे पहाता हा देश आम्हा हिंदूंच्या तीर्थरूपांचा आहे. वास्तविक असे उत्तर देण्यास आमची बुद्धी आम्हाला अनुमती देत नाही. तथापि जर कुणी आमच्या तीर्थरूपांचा उल्लेख केला तर आता ठणकावून सांगणे, हे आमचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य ठरते.
अशा प्रकारचे कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असले, तर देशात उद्दाम धर्मांध आणि भारतद्वेष्टे यांच्यावर नक्कीच जरब बसून देशात कायदा आणि सुव्यवस्था नांदेल, हे निश्चित !
गुन्हे नोंदवून काहीच उपयोग नाही, हे खेदाने म्हणावेसे वाटते. अशांना अटक करण्यासाठी आणि शहागंज येथील गुंडगिरीवर पायबंद आणण्यासाठी व्यवस्थेची इच्छाशक्ती असली पाहिजे ! ती निर्माण केव्हा होणार, हा प्रश्न आहे !
एम्.आय.एम्.चे नेते इम्तियाज जलील यांचे मुसलमानांचे आरक्षण काढून घेण्याच्या सूत्राला विरोध !
टिपू सुलतान स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांशी लढतांना ठार झाला. तो भारताच्या रक्षणासाठी लढत नव्हता, हे ओवैसी का सांगत नाहीत ?
‘ए.आय.एम्.आय.एम्.’मध्ये धर्मांध आणि बलात्कारी यांचा भरणा असल्यामुळे त्याच्यावर बंदी कधी आणणार ?