महाशिवरात्रीच्या दिवशी मुसलमान मुलांनी कावडधारकांवर शीतपेयाची रिकामी पाकिटे फेकली !
मुसलमानांच्या मुलांना हे मदरशांत शिकवले जाते कि घरातूनच हिंदुद्वेषाचे बाळकडू पाजले जाते, हे ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष सांगतील का ?
मुसलमानांच्या मुलांना हे मदरशांत शिकवले जाते कि घरातूनच हिंदुद्वेषाचे बाळकडू पाजले जाते, हे ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष सांगतील का ?
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांनाही अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस धर्मांध करतात, यातून त्यांच्यात किती उद्दामपणा आहे, हे लक्षात येतो !
उत्तरप्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांनाही अशी स्थिती आहे, तर अन्य राज्यांत कशी स्थिती असेल ? अशा घटना कायमच्या रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्र अत्यंत आवश्यक आहे !
यात्रेकरूंना घेऊन जाणार्या बसची गॅस सिलिंडर वाहून नेणार्या ट्रकशी धडक
आरंभीच्या तपासानुसार कृष्णा हरिद्वारला कावड यात्रेसाठी गेले असता त्यांचे तेथे काही तरुणांशी भांडण झाले होते. त्यातून त्यांची हत्या केल्याचे अनुमान आहे.
ओळख लपवून, तसेच नोंदणी न करता हॉटेल आणि ढाबा चालवून हिंदूंची धार्मिक फसवणूक करणार्या धर्मांध मुसलमानांना अन् त्यांची बाजू घेणार्यांना ही चपराक होय ! अशांवर आता कठोर कारवाई केली पाहिजे !
हे अज्ञात कोण असणार, हे वेगळे सांगायला नको ! अशांच्या धार्मिक यात्रेत कुणी त्यांच्यासाठी निषिद्ध असणार्या प्राण्याच्या मांसाचे तुकडे फेकले, तर काय होईल ? हिंदू सहिष्णु असल्याने त्याचा सातत्याने आणि वर्षानुवर्षे गैरफायदा घेतला जात आहे !
गाव मुसलमानबहुल झाले की काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रयागराज जिल्ह्यातील हे गाव ! हिंदूंच्या कूपमंडुक वृत्तीमुळे उद्या भारत मुसलमानबहुल झाल्यावर काय होईल, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे !
कावड घेणे आणि ज्ञानाचा दीप लावणे , यांचा एकमेकांशी काय संबंध ? कावड घेणारे अशिक्षित असतात, असे शिक्षकाला म्हणायचे आहे का ? अन्य धर्मियांविषयी असे प्रकारचे विधान शिक्षक करू धजावतात का ?
या घटनेविषयी समाजवादी पक्षाचे मुसलमानप्रेमी प्रमुख अखिलेश यादव तोंड का उघडत नाहीत ? कि त्यांना हिंदु भाविकांनी मुसलमानांनी फसवणूक करून अपवित्र केलेले पदार्थ खाणे योग्य असल्याचे वाटते ?