बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान महिलांनी कावड यात्रेचा मार्ग रोखल्याने पोलिसांकडून कावड यात्रेकरूंवरच लाठीमार !
लाठीमाराच्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांचे स्थानांतर, तर २ अधिकारी निलंबित !
लाठीमाराच्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांचे स्थानांतर, तर २ अधिकारी निलंबित !
दिवसांतून ५ वेळा मशिदींवरून आवश्यक नसतांना देशातील हिंदूंना अजान ऐकवली जाते आणि हिंदूंही ती निमूटपणे सहन करतात, त्याविषयी मुसलमान का बोलत नाहीत ?
बरेली (उत्तरप्रदेश) येथील एका मशिदीजवळ कावड यात्रेकरूंवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी उस्मान अल्वी या माजी नगरसेवकाला अटक केली आहे. त्यानेच कावड यात्रेकरूंना ठार मारण्याविषयी चिथावणी दिली होती.
मणिपुर पर बोलनेवाले अब चुप क्यों हैं ?
मणीपूरमधील घटनेवर बोलणारे राजकीय पक्ष बरेलीच्या घटनेविषयी का बोलत नाहीत ? येथे मार खाणारे हिंदू आणि मारणारे मुसलमान असल्यामुळेच ते गप्प आहेत. जर याउलट घटना घडली असती, तर हे राजकीय पक्ष तुटून पडले असते !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांना अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असे हिंदूंना वाटते !
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असल्याने हिंदूंच्या तीर्थयात्रेकरूंच्या संदर्भात अशा प्रकारची घटना घडू नयेत, असे हिंदूंना वाटते ! यामागे जे कुणी आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक !
विद्युत् विभागाच्या अधिकार्यांच्या निष्काळीपणामुळे घटना घडल्याचा आरोप
हिंदूंचे प्रत्येक सण आणि उत्सव अजूनही जिहादी आतंकवाद्यांच्या सावटाखालीच साजरे करावे लागतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे !
‘जर हिंदू कावड यात्रा काढून वाहतुकीची कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमजपठण का करू शकत नाही ?’, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.