सातारा येथील वकील संघटनेचा मराठा आंदोलकांना पाठिंबा !

जालना जिल्‍ह्यात मराठा समाजाच्‍या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार झाला. याचा निषेध म्‍हणून आंदोलने चालू झाली आहेत. या आंदोलनाला सातारा जिल्‍हा वकील संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरुद्ध नोंदवलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – सकल हिंदु समाज

केवळ हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणुकीत कायद्याचे कारण पुढे करून कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो, अशी भावना सकल हिंदु समाजाची निर्माण झाली आहे.

जालना येथे आंदोलन करणार्‍या मराठा समाजाच्‍या बांधवांवर झालेली लाठीमाराची चौकशी करा ! -सकल हिंदु समाजाचे निवेदन

नुकतेच जालना येथे शांततेच्‍या मार्गाने आंदोलन करणार्‍या, उपोषणास बसलेल्‍या सकल मराठा समाजाच्‍या कार्यकर्त्‍यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात असंख्‍य कार्यकर्ते घायाळ झाले. याचा सकल हिंदु समाज तीव्र निषेध करत आहे.

कागल (जिल्हा कोल्हापूर) तालुक्यात दुष्काळ घोषित करा ! – ग्रामस्थांचे निवेदन

पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके, तर जनावरांच्या लंपी आजारामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, यांसाठी हेक्टरी १५ सहस्र रुपयांचे सहकार्य घोषित करावे

महाड (रायगड) येथील गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट !

जिल्ह्यात होणारी गोतस्करी आणि गोहत्या आटोक्यात आणण्यासाठी, त्यातून निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, कसाई अन् गोतस्कर यांच्याकडून हिंदु गोरक्षक आणि कायदेशीर कारवाई करायला येणारे पोलीस प्रशासन यांच्यावर होणारी आक्रमणे, जीविताला निर्माण होणारा संभाव्य धोका, वाढती धार्मिक तेढ, वाढता जातीवाद आणि राजेवाडी (महाड) येथील हिंदू आणि पोलीस यांच्यावर करण्यात आलेले भ्याड आक्रमण या सर्वांच्या निषेधार्थ अन् या विषयांवर चर्चा करण्यासाठी गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट दिली.

‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’च्या निमित्ताने तासगाव तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करावी !

शाळा-महाविद्यालयांत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचे आवाहन करणारे श्री. सचिन चव्हाण यांचे अभिनंदन !

पेठ शिवापूर (तालुका पाटण) येथील अनधिकृत मदरशाचे बांधकाम तात्काळ बंद करावे ! – महिंद ग्रामस्थांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नाही का ? कि प्रशासनाचा याला पाठिंबा आहे, असा अर्थ काढायचा का ?

दोडामार्ग तालुक्यात शेतकर्‍यांना ‘भ्रमणभाष नेटवर्क’ नसते, तेव्हा ‘ऑनलाईन’ पीकनोंदणी करणे ठरते अडचणीचे !

कोकणासारख्या दुर्गम भागात नेटवर्कची अडचण येणार हे प्रशासनाला का समजत नाही ?

चितावणीखोर वक्तव्य करणार्‍या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कायदेशीर कारवाई करा ! – ‘मी इचलकरंजीकर’ संघटनेच्या वतीने निवदेन

सुळकूड पाणी योजनेवरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘ही योजना झाल्यास रक्तपात होईल’, तर माजी आमदार के.पी. पाटील यांनीही कर्नाटकमधील नागरिकांना भडकवणारे विधान केले आहे.

अहिल्यानगर येथे नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात अहिदूंंना ‘स्टॉल’ लावण्याची अनुमती देऊ नये !

अहिंदूंंना सामुग्री अथवा खाद्यपदार्थ विक्रीसाठी ‘स्टॉल’ लावण्याची अनुमती देऊ नये’, अशी मागणी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी निवेदनाद्वारे मंदिर प्रशासनाकडे केली आहे.