Rajasthan Cities Renamed : माऊंट आबूचे आबूराज, जहाजपूरचे यज्ञपूर, तर ‘कामां’चे कामवन होणार
असे एकेक नामांतर करण्याऐवजी देशपातळीवर एकाच आदेशात सर्व नावे पालटण्याचा आदेश का काढला जात नाही ?
असे एकेक नामांतर करण्याऐवजी देशपातळीवर एकाच आदेशात सर्व नावे पालटण्याचा आदेश का काढला जात नाही ?
आजीवन कारावासाचेही आहे प्रावधान !
एखादी संस्था धर्मांतरात संलिप्त असल्याचे सिद्ध झाल्यास येणार बंदी !
राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकाचे कृत्य करण्याचे जिहाद्यांचे धाडस कसे होते ? पोलिसांनी संबंधितांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
याचाच अर्थ भारत राजकीयदृष्ट्या अस्थिर रहावा, अशीच काँग्रेसवाल्यांची इच्छा आहे, हे लक्षात घ्या !
ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा पूर्वी शिवमंदिर होते. हे मंदिर मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि तेथे दर्गा बांधला. दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात. स्वस्तिक चिन्ह ही जागा हिंदूंची असण्याचे प्रतीक आहे.
लोकप्रतिनिधींनी वाहनांच्या ताफ्यासह अन्य ‘व्हीव्हीआयपी संस्कृती’ त्यागून सामान्यांसाठीचे ‘जनसेवक’ व्हावे !
अती महनीय व्यक्तींच्या रस्त्यावरील प्रवासाच्या वेळी वारंवार होणार्या वाहतुकीच्या कोंडीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणि या कोंडीमध्ये रुग्णांना होणार्या त्रासापासून त्यांची सुटका करण्यासाठी हा निर्णय !