भारताला अखंड हिंदु राष्ट्र घोषित करा ! – अखिल भारतीय हिंदु महासभा
केंद्र सरकारने भारताला घटनात्मकदृष्ट्या अखंड हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी पुणे येथील पत्रकार परिषदेत करण्यात आली.
केंद्र सरकारने भारताला घटनात्मकदृष्ट्या अखंड हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी पुणे येथील पत्रकार परिषदेत करण्यात आली.
‘अखिल भारतीय हिंदु महासभा’ आणि ‘महाराष्ट्र प्रदेश हिंदु महासभा’ यांच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट या दिवशी सदाशिव पेठ, पुणे येथील उद्यान मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा निर्माण करणे आणि प्रत्येक हिंदूच्या रक्षणासाठी प्रयत्नशील रहाणे, याचा निर्धार ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या बैठकीत करण्यात आला.
पोलिसांना अद्याप धमकी देणार्या लोकांचा शोध घेता आलेला नाही. आता त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची विनंती केली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
मनुस्मृतीस धर्मशास्त्र म्हणून न मानता तो एक त्या काळचे आमचे समाजचित्र दाखवणारा सामाजिक इतिहासग्रंथ आहे. सावरकर मनुस्मृतीला अपौरुषेय, अनुकरणीय धर्मग्रंथ मानत नसून सामाजिक इतिहासग्रंथ मानत होते, याची नोंद घेणे आवश्यक आहे.
नवनियुक्तीनंतर अध्यक्षीय भाषणात अधिवक्ता सणस म्हणाले, ‘‘भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठ विचारांचे राजकीय पक्ष आणि संघटन यांनी पक्षभेद, मतभेद विसरून हिंदुत्वाच्या रक्षणाच्या लढ्यासाठी एकत्र यावे”.
सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्यक्ष अजय शर्मा यांना शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असतांना बांगलादेशासमवेत क्रिकेट खेळणे बंद करण्याची मागणी हिंदूंच्या मोजक्याच संघटना करतात, हे हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना लज्जास्पद !
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात का येत नाही ?