मराठा आरक्षणासाठी हिंदु महासभेच्या राजेंद्र तोरस्कर यांचे बेमुदत उपोषण !
श्री. राजेंद्र तोरस्कर म्हणाले, ‘‘मराठा समाजाची न्याय्य मागणी पूर्ण होईपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार आहे.’’ या प्रसंगी विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. राजेंद्र तोरस्कर म्हणाले, ‘‘मराठा समाजाची न्याय्य मागणी पूर्ण होईपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार आहे.’’ या प्रसंगी विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर उतरल्यानंतर आता हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी ‘चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा’, अशी मागणी केली आहे.
विशाळगडावर मद्य-मांस बंदीच्या संदर्भातील आदेश यापूर्वीच निघाले असून ते आदेश कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी शिष्टमंडळास दिले आहेत.
मिरज, ६ ऑगस्ट (वार्ता.) – एकमेकांचे विचारही न पटणारे डावे आणि पुरोगामी यांनी एकत्र येऊन एक आघाडी सिद्ध केली आहे; मात्र कुणाकडेही देशहिताचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशविकासाची दृष्टी असून त्यांच्या नेतृत्वात भारत जागतिक स्तरावर पुढे आहे. लोकांनाही देश चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व हवे असल्याने नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३२५ ते … Read more
‘वन्दे मातरम्’ या मंत्राचा जयघोष करत अनेक क्रांतीकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सर्वस्वाचे बलीदान दिले. असे असतांना महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विधानसभेत ‘जगात कुणापुढेही मस्तक झुकवण्यास इस्लाम अनुमती देत नाही.
‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयात १३ जुलैला आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
येत्या निवडणुकीमध्ये लव्ह जिहाद, गोहत्याबंदी यांसाठी कार्य करणार्या उमेदवारांना त्याची जातपात न पाहता निवडून दिले पाहिजे. एक दिवस या देशात हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपले राष्ट्र जगभरात बलवान होईल.
शिखांच्या विरोधात दंगली घडवणारे, धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीच्या काळात हिंदूंना वार्यावर सोडणारे आणि विविध घोटाळे करणार्या काँग्रेसवाल्यांना भुईसपाट करण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?
‘बलात्कार करणार्यांना अल्पवयीन म्हणायचे का ?’, हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जनतेला वाटते !
जळगाव येथे २३ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात अशी मागणी करण्यात आली.