साधकांचे आध्यात्मिक पिता होऊन त्यांच्यावर निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव करणारे पू. अशोक पात्रीकर (वय ७४ वर्षे) !

‘पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे समष्टी संत) यांच्या ‘ऐंद्री शांती विधी’च्या निमित्ताने १.२.२०२५ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांच्या कुटुंबियांनी लिहिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये वाचत असतांना माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. माझ्या मनात त्यांच्या संदर्भातील स्मृती जाग्या झाल्या.

Mahakumbh 2025 : प्रयागराज येथील भूमी वक्फ बोर्डाची असल्याची म्हणणार्‍यांना देशाबाहेर हाकलावे ! – श्री पंच निर्वाणी अनि आखाडा

श्रीमहंत डॉ. महेश दास पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी सर्वच आखाडे कृतीशील आहेत. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. सनातन धर्मासाठी ही मागणी करणे आवश्यक आहे.

नाम हा माझा प्राण आहे !

एक मुलगा श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) म्हणाला, ‘महाराज इतर देव मला आवडत नाहीत. आपणच मला देव आहात आणि आपण मला भेटला, मग नाम कशाला घ्यायचे ?’…

रामप्रभूंच्या कृपेनेच मानव खर्‍या अर्थी पूर्ण स्वतंत्र होतो !

सत् चित् आनंद स्वरूप रामप्रभूंच्या प्राप्तीविना स्वातंत्र्याची कल्पनाच मूर्खपणाची आहे. जोवर स्थूल, सूक्ष्म, कारणदेहाचा संपर्क आहे तोवर स्वातंत्र्य असंभव !…

Prayagraj Kumbh Parva 2025 : धर्म नष्ट करणार्‍यांच्या विरोधात धर्मरक्षणासाठी शस्त्राचा उपयोग अनिवार्य ! – स्वामी अनंतानंद सरस्वती

आज हिंदूंमध्ये जागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. आखाड्याकडूनही जागृतीचेच कार्य केले जात आहे. केवळ ज्ञानाने नव्हे, तर जिथे धर्मरक्षणासाठी शस्त्र वापरणे अनिवार्य होईल, कुणी विधर्मी, आक्रमणकर्ता अनिष्ट करू इच्छित असेल, तिथे शस्त्राचा उपयोग अनिवार्यच असेल.

Mahakumbh Hindu Rashtra Adhiveshan : महाकुंभपर्वात ‘हिंदु राष्ट्राच्या राज्यघटने’च्या प्रारुपाचे लोकार्पण !

कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेल्या महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण करण्यात आले.

आपण कुंभमेळा पूर्वीपेक्षा अधिक यशस्‍वी करून जगापुढे एक आदर्श ठेवूया ! 

पर्वकाळाचा मुख्‍य उद्देश आहे, तो गंगास्नान करून देवसमुहाने आपल्‍यावर केलेल्‍या उपकारांविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करणे; पण हा हेतू साध्‍य होतो का ? गंगास्नान हे केव्‍हाही पुण्‍यकारकच आहे. प्रत्‍येकाचे स्‍वतःचे कर्तव्‍य आहे की, आपल्‍या सभोवतालचा परिसर स्‍वच्‍छ ठेवणे. हा परिसर म्‍हणजे लोकवरदायिनी गंगेचा परिसर ! तो स्‍वच्‍छ ठेवायलाच हवा !

संतांकडे बहिर्मुख दृष्‍टीने नव्‍हे, तर अंतर्मुख दृष्‍टीने पहा !

‘संतसहवास मिळायला पुष्‍कळ भाग्‍य लाभते. साधकांनी संतांकडे अंतर्मुख दृष्‍टीने पाहिल्‍यासच त्‍यांना संतांमधील देवत्‍वाचा खरा लाभ होतो. ‘संतांचा सहवास लाभल्‍यावर त्‍यांच्‍यातील चैतन्‍याचा लाभ होण्‍यासाठी प्रार्थना करणे, ‘संत जे काही सांगतात ते आपल्‍या कल्‍याणासाठीच आहे’…

Security Tightened For Kumbh Snan : संगमतिरी 3 फेब्रुवारी या दिवशी तिसरे अमृत स्नान; पोलीस आणि प्रशासन सज्ज !

२९ जानेवारी या दिवशी झालेल्या दुर्घटनेमुळे केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांच्यावर टीकेची झोड उठली होती. या पार्श्‍वभूमीवर तिसरे अमृत स्नान सुरळीतपणे पार पाडण्याचा प्रशासनावर चांगलाच ताण आहे.

Yogi Adityanath Prayagraj Kumbh Parva 2025 : संतांच्या धैर्यापुढे सनातन धर्मविरोधकांचा पराभव ! – मुख्यमंत्री योगी

संतांच्या प्रेरणेमुळे महाकुंभपर्व चालू झाल्यापासून १९ दिवसांत ३२ कोटींहून अधिक भाविकांनी गंगास्नान करून पुण्य प्राप्त केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.