Security Tightened For Kumbh Snan : संगमतिरी 3 फेब्रुवारी या दिवशी तिसरे अमृत स्नान; पोलीस आणि प्रशासन सज्ज !

२९ जानेवारी या दिवशी झालेल्या दुर्घटनेमुळे केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांच्यावर टीकेची झोड उठली होती. या पार्श्‍वभूमीवर तिसरे अमृत स्नान सुरळीतपणे पार पाडण्याचा प्रशासनावर चांगलाच ताण आहे.

Yogi Adityanath Prayagraj Kumbh Parva 2025 : संतांच्या धैर्यापुढे सनातन धर्मविरोधकांचा पराभव ! – मुख्यमंत्री योगी

संतांच्या प्रेरणेमुळे महाकुंभपर्व चालू झाल्यापासून १९ दिवसांत ३२ कोटींहून अधिक भाविकांनी गंगास्नान करून पुण्य प्राप्त केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Prayagraj Kumbh Parva 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी न्यास घराघरांत चालू करणार महासंवाद !

महाकुंभाच्या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाच्या आवाहनावर देशातून आलेले भाविक हे मंदिर बनवण्यासाठी आतुर झालेले आहेत.

Mahakumbh 2025 : महाकुंभक्षेत्री श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी संघटित होऊन लढा देण्याचा संतांचा निर्धार !

श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीच्या न्यायालयीन लढ्याला सर्व संत-महंत, महामंडलेश्‍वर यांनी पाठिंबा असल्याचे घोषित केले, तसेच या लढ्याला विरोध करणार्‍या निधर्मीवाद्यांना त्यांच्याच भाषेत ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा संकल्पही या कार्यक्रमात करण्यात आला.

सावरकर नास्‍तिक होते, हा प्रचार खोटा !

अनुमाने ४० वर्षांपूर्वी प्रश्‍नोत्तराच्‍या एका कार्यक्रमात स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी विचारलेल्‍या प्रश्‍नावर प.पू. स्‍वामी वरदानंद भारती यांनी दिलेले उत्तर येथे देत आहोत.

Prayagraj Kumbh Parva 2025 – HINDU RASHTRA ADHIVESHAN : महाकुंभपर्वात साधुसंतांचा धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

अर्जुनाला ‘फेक नेरेटिव्ह’मधून बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश केला. वर्तमान काळातही हिंदु राष्ट्राच्या विरोधी ‘फेक नेरेटिव्ह’ निर्माण करून हिंदूंना भ्रमित केले जात आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व समजून घेतले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना करता येईल !

Shri Swami Anand Swaroop Maharaj : नागरिकांना रामराज्याची अनुभूती मिळेल, अशी हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध !

हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध करतांना आम्ही केवळ धर्माला आधार मानले आहे. नागरिकांना रामराज्याची अनुभूती मिळेल, अशी हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध करण्यात आली आहे.

Shankaracharya Nischalanand Sarasvati : ईश्‍वर आणि ऋषीमुनी यांच्या संकेतावरून मी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करतो !

सव्वातीन वर्षांपासून भारत हिंदु राष्ट्र व्हावे, असे मी म्हणत आहे. ईश्‍वर आणि ऋषीमुनी यांचा मला जो संदेश मिळतो, तो मी प्रसारित करत आहे, असे वक्तव्य पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी केले.

सद्गुरूंची भेट होणे यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीच नाही !

बापूसाहेब साठये यांना श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) एकदा म्हणाले, ‘बापूसाहेब, तुमच्या आयुष्यातील प्रमुख घटना कोणत्या ते सांगा.’…

Prayagraj Kumbh Parva 2025 : ‘सनातन बोर्ड’ स्थापन होईपर्यंत शांत बसणार नाही ! – श्री निंबार्क पीठाधीश्‍वर जगद्गुरु श्री श्रीजी महाराज

सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी ‘सनातन बोर्डा’ची आवश्यकता आहे. येणार्‍या काळात हा बोर्ड झाल्याविना रहाणार नाही आणि हा बोर्ड स्थापन होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी गर्जना श्री निंबार्क पीठाधीश्‍वर जगद्गुरु श्री श्रीजी महाराज यांनी येथे केली.