या साधकांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या !
पाताळातील वाईट शक्ती साधकांच्या साधनेत अडचणी आणून त्यांना साधना करण्यापासून परावृत्त करत असणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘पुढील काळात अशा अडचणी वाढणार आहेत आणि त्यावर साधकांनी साधना वाढवणे हाच उपाय आहे’, असे आधीच सांगितलेले असणे…