सहजता आणि अल्प अहं असलेल्या बांदोडा, फोंडा येथील पू. (सौ.) ज्योती ढवळीकर (वय ६२ वर्षे) !
‘पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
अतृप्ती ही सदैव मनुष्याच्या ठिकाणी असते. संतांच्या ठिकाणी सदैव आनंद असतो; कारण आनंद नक्की कुठे असतो, हे त्यांना ठाऊक असते.
‘काही वर्षांपूर्वी मी हिंदु जनजागृती समितीशी संबंधित सेवा करत असतांना माझा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी काही वेळा संपर्क होत असे. २०.११.२०२४ या दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात महाप्रसाद ग्रहण करत असतांना १ घंटा मला त्यांचा सत्संग लाभला…
पू. ताईंच्या प्रत्येक कृतीतून गुरुदेवांचेच दर्शन होते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांचे साधकांवरील निरपेक्ष प्रेम आणि वात्सल्यभाव पहायला मिळतो. प्रत्येक साधकाला ‘गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता आले पाहिजे’, असा पू. ताईंचा सतत प्रयत्न असतो.
प.पू. डॉक्टर हे विश्वाची चिंता करत आहेत. त्यांचे ध्येय आहे, ‘जगातील सर्व हिंदू सुरक्षित आणि सुखी व्हायला हवेत.’ तोपर्यंत ते सुखाची झोप घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची झोप आता न्यून झालेली आहे. केवळ ‘प.पू. डॉक्टर आणि त्यांच्यासारखे काही संत’, हे हिंदूंचा विचार करत आहेत.
‘पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे समष्टी संत) यांच्या ‘ऐंद्री शांती विधी’च्या निमित्ताने १.२.२०२५ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांच्या कुटुंबियांनी लिहिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये वाचत असतांना माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. माझ्या मनात त्यांच्या संदर्भातील स्मृती जाग्या झाल्या.
‘ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ या ३ मासांच्या कालावधीत मला पू. दीपालीताईसह गोवा येथील रामनाथी आश्रमाच्या एका खोलीत रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेली अनुभूती येथे दिल्या आहेत.
रात्री परात्पर गुरु डॉक्टरांनी दूरभाष करून ‘धनश्रीसाठी जेवणाचा डबा नेला का ?’ ते विचारणे आणि साधक डबा आणायला विसरल्याचे समजल्यावर त्यांनी स्वतःच डबा भरून पाठवणे
पू. बाबा विदर्भातील विविध जिल्ह्यांतील साधकांच्या घरी संपर्क करून साधकांना सेवा आणि व्यष्टी साधना यांत येणार्या अडचणी जाणून घेतात अन् त्यांना प्रोत्साहन देऊन प्रयत्नांची गती वाढवण्यास साहाय्य करतात. ते चांगले प्रयत्न करणार्या साधकांना खाऊ देतात.
‘स्वतः ऋषिमुनी आणि महर्षि यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरित्राचे लिखाण करणे’, हीच सूक्ष्म विश्वातील एक दैवी घटना आहे.