पू. मनीषाताई आहे शुद्ध, सात्त्विक आणि दैवी गुणांचे भांडार ।
ताईच्या वाणीतून मिळे साधनेला प्रोत्साहन । ताईची सेवा असते विसरून देहभान ।।
ताई आहे शुद्ध, सात्त्विक अन् दैवी गुणांचे भांडार । ताईची आहे गुरूंवर श्रद्धा अपार ।।
ताईच्या वाणीतून मिळे साधनेला प्रोत्साहन । ताईची सेवा असते विसरून देहभान ।।
ताई आहे शुद्ध, सात्त्विक अन् दैवी गुणांचे भांडार । ताईची आहे गुरूंवर श्रद्धा अपार ।।
पू. काकांनी काही अनुभूती सांगितल्या. ‘उच्च प्रतीच्या अनुभूती येऊनही संत किती साधे असतात आणि देवाशी जोडलेले असतात’, हे यातून शिकायला मिळाले.
गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) अशा गुणी साधिकांच्या समवेत मला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मला कृतज्ञता वाटते.
सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने अनेक जणांचे त्रास न्यून झाले आहेत.ते नवनवीन प्रयोग करून साधकांचे त्रास दूर होण्यासाठी उपाय शोधतात.
२७.३.२०२४ या दिवशी सनातन संस्थेचे संत पू. अशोक पात्रीकर यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
माझा जन्म केवळ साधनेसाठीच झाला आहे. प.पू. डॉक्टरांनी योग्य वेळी मला त्यांच्याजवळ घेऊन साधनेची योग्य दिशा दिली आहे; पण या सर्वांचे मुख्य कारण पू. आबांची साधना आहे !
‘२४.१२.२०२३ या दिवशी पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांनी देहत्याग केला. २१.३.२०२४ या दिवशी त्यांचे त्रैमासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त त्यांच्या मुलीला त्यांच्या रुग्णाईत स्थितीत जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
प.पू. फडकेआजी आम्हाला समजवायच्या, ‘‘लोकांकडे किती लक्ष द्यायचे, हे आपण ठरवायचे. त्यांना काहीही बोलू दे. देवाला सगळे ठाऊक आहे ना ?’’ देवावरील दृढ श्रद्धेमुळे त्या प्रत्येक कठीण प्रसंगाला धैर्याने सामोर्या गेल्या.
एक काळ असा होता, जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार देण्यासाठीचे निकष हे अतार्किक होते. काळ पालटला आहे. आज सर्व नागरी पुरस्कार हे वस्तूनिष्ठ निकषांवर आधारित असतात.
१५.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात प.पू. फडकेआजी यांची साधना आणि सेवा यांसाठी असलेली तीव्र तळमळ पाहिली. आजच्या भागात ‘त्यांच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती समर्पित अन् उत्कट भाव कसा होता ?’ ते दिले आहे.