प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांनी दिलेली अमूल्य शिकवण !
प.पू. फडकेआजी आम्हाला समजवायच्या, ‘‘लोकांकडे किती लक्ष द्यायचे, हे आपण ठरवायचे. त्यांना काहीही बोलू दे. देवाला सगळे ठाऊक आहे ना ?’’ देवावरील दृढ श्रद्धेमुळे त्या प्रत्येक कठीण प्रसंगाला धैर्याने सामोर्या गेल्या.