जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते कोकणातील कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींचा सत्कार
महाराजांचे घरवापसीचे (धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे) कार्य मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखला पाहिजे.
महाराजांचे घरवापसीचे (धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे) कार्य मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखला पाहिजे.
त्या संतांना जेवण वाढतांना ‘मला भूक लागली आहे’, असे मला वाटते. तसेच त्यांना पाणी आणि औषध देतांना ‘मी माझ्यासाठी देत आहे’, असे मला वाटते. कधी कधी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे तेथे अस्तित्व जाणवते आणि थंडावा जाणवतो.
हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
सवा दोन लाख रुद्राक्ष धारण केलेले महंत गीतानंद गिरि महाराज यांचा उद्घोष !
स्वर्गात सुख आहे. सुख आहे, म्हणजे इंद्रिय सुख आहे. तिथे मृत्यू नाही आणि त्या ठिकाणी जन्म नाही. त्या ठिकाणी रोग नाहीत. अखंड तारुण्य आहे. रोग होत नाहीत. वृद्धी नाही, क्षय नाही आणि भोग आहेत.
‘एका साधकाचा मृत्यू झाला. एका संतांनी त्या साधकाविषयी सांगितले, ‘‘मृत्यू झालेल्या साधकाचा दोन वर्षांनी साधना करण्यासाठी पुन्हा जन्म होईल.’ आश्चर्य म्हणजे ‘मृत्यू होऊन पुन्हा जन्माला आलेला तो साधक सात ते आठ…
‘मौनं सर्वार्थसाधनम् ।’ असे म्हणतात. व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनात मौन पाळण्याचे पुष्कळ महत्त्व आहे. आपण स्वभावदोषांमुळे एखाद्या व्यक्तीशी रागाने किंवा प्रतिक्रियात्मक बोलतो, तेव्हा आपल्या बोलण्याने ती व्यक्ती दुखावली जाते.
श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट द्वारे शहरात प्रथमच आयोजित केलेल्या ‘संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्या’चे द्वितीय पुष्प गुंफतांना नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉनमध्ये ते बोलत होते.
‘पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे समष्टी संत) यांच्या ‘ऐंद्री शांती विधी’च्या निमित्ताने १.२.२०२५ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांच्या कुटुंबियांनी लिहिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये वाचत असतांना माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. माझ्या मनात त्यांच्या संदर्भातील स्मृती जाग्या झाल्या.
श्रीमहंत डॉ. महेश दास पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी सर्वच आखाडे कृतीशील आहेत. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. सनातन धर्मासाठी ही मागणी करणे आवश्यक आहे.