सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !

सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !

‘१८.३.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सनातन संस्थेला लाभलेले एक दुर्लभ दैवी संतरत्न – सद्गुरु सत्यवान कदम !’ या मथळ्याखाली सुश्री मधुरा भोसले यांचा सूक्ष्म ज्ञानावर आधारित लेख प्रकाशित झाला होता…

पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

‘पूर्वी तुम्ही पू. वटकरकाकांना तुमच्या आयुष्यातील काही वर्षे दिली होती, ती आता द्यायला नको. मीच त्यांचे आयुष्य वाढवतो. देवाला त्यांच्याकडून साधना आणि सेवा करून घ्यायची आहे.’      

मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

‘देवीसह अनेक ऋषिमुनी आणि संत सूक्ष्म रूपाने तेथे उपस्थित राहून नियोजित महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडणार असल्याची जणू ग्वाही देत आहेत’, असे मला जाणवले.

सर्व ठिकाणे आणि व्यक्ती यांना चैतन्यदायी नावे देऊन योग्य नामस्मरण अन् साधना करणे महत्त्वाचे !

सर्व ठिकाणे आणि व्यक्ती यांना चैतन्यदायी नावे देऊन योग्य नामस्मरण अन् साधना करणे महत्त्वाचे !

‘१८.४.२०२६ या दिवशी मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार वाचले. त्यामध्ये ‘येणार्‍या ईश्वरी राज्यात सर्व ठिकाणची नावे चैतन्यदायी असतील !’,

भ्रष्टाचारमुक्त राष्ट्रासाठी भारतियांनी सनातन धर्म, संस्कृती, धर्माचरण आणि नैतिक मूल्ये यांचे पालन करणे आवश्यक !

भ्रष्टाचारमुक्त राष्ट्रासाठी भारतियांनी सनातन धर्म, संस्कृती, धर्माचरण आणि नैतिक मूल्ये यांचे पालन करणे आवश्यक !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मी १३.४.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार वाचले. त्यामध्ये ‘एखादा भ्रष्टाचार करत आहे, हे ज्ञात असूनही त्याचा भ्रष्टाचार उघडकीला न आणणारे गुन्हेगारच होत !’,….

साधकांच्या साधनेला प्रेरणा देणारा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी सत्संग !

साधकांच्या साधनेला प्रेरणा देणारा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी सत्संग !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूर्वी सत्संगात मार्गदर्शन करतांना एकटेच अधिक बोलत असत. आता ते फारसे बोलत नाहीत. आता त्यांचा सत्संग लाभल्यावर साधकांमध्ये होणार्‍या पालटाविषयी सूत्रे जाणून घेऊया.

हिंदु राष्ट्राची गुढी उभारू उंच उंच आकाशी ।

हिंदु राष्ट्राची गुढी उभारू उंच उंच आकाशी ।

अंधारानंतर उषःकाल येतो, हाच निसर्गाचा नियम खरा ।
कठीण आपत्काळानंतर सूर्य उगवेल पहा हिंदु राष्ट्राचा ।
चालू होईल मग संपत्काळ, रामराज्य अन् आनंदाचा झरा ।।

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासह नीतीमान आणि आदर्श व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा ! – पू. शिवाजी वटकर, सनातन संस्था

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासह नीतीमान आणि आदर्श व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा ! – पू. शिवाजी वटकर, सनातन संस्था

या वेळी त्यांनी गोष्टी सांगून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. सर्वांनाच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी.डी. कांबळे यांनी केले.

तेर आणि उपळे (माकडाचे) (जिल्हा धाराशिव) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सनातनचे पू. शिवाजी वटकर यांचा सन्मान !

तेर आणि उपळे (माकडाचे) (जिल्हा धाराशिव) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सनातनचे पू. शिवाजी वटकर यांचा सन्मान !

या वेळी त्यांनी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. ग्रामस्थांनी गावामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य चालू करण्याची इच्छा व्यक्त केली.

तीर्थयात्रेच्या वेळी व्यष्टी साधना करायची ठरवून त्या दृष्टीने प्रयत्न करणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मीना खळतकर !

तीर्थयात्रेच्या वेळी व्यष्टी साधना करायची ठरवून त्या दृष्टीने प्रयत्न करणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मीना खळतकर !

माझ्या समवेत असलेल्या व्यक्तींना देवदर्शनासाठी लवकर जायचे होते. मी सगळ्यांत शेवटी अंघोळ करत असल्यामुळे मला अंघोळसाठी २ – ३ दिवस थंड पाणी मिळाले, तरीही मला ते स्वीकारता आले.