जगातील समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही ! – दाजी, ‘हार्टफुलनेस’

आपल्याला आपल्या अंत:करणात उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. गीतेत मनाविषयी १०० हून अधिक संदर्भ आहेत. प्रत्येक पंथ दोन शस्त्रे वापरतो – नरकाची भीती आणि स्वर्गाचा मोह !

आम्ही मराठी माणसेच मराठीचे मारेकरी ! – प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी

संतांनी भाषा जगवली आणि जागवली. अंधश्रद्धेला कुठेही थारा दिला नाही आणि ‘आध्यात्मिक लोकशाही’ निर्माण केली. तत्कालीन समाजाला हा नवा सामाजिक दृष्टिकोन संतांनी दिला.

साधकांवर मातेसम प्रीती करून त्यांना घडवणार्‍या सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत पू. रेखा काणकोणकर (वय ४६ वर्षे) !

एखाद्या साधकाकडून योग्य पद्धतीने कृती होत नसल्यास पू. ताई त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रेमाने समजावून सांगतात. त्यामुळे त्या साधकाला त्यांचा आधार वाटतो आणि साधकाचा सेवा करण्यासाठी उत्साह वाढतो.

साधकांना संतांच्या सत्संगात काही बोलायचे नसले, तरी सत्संगामुळे होणारे लाभ मिळवण्यासाठी त्यांनी सत्संगात बसावे !

संतांच्या सत्संगात साधकांवरील वाईट शक्तीचे आवरण दूर होऊन त्यांना चैतन्य मिळून आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतो.

चैतन्याचा अखंड प्रसार करणारे सनातनचे अनमोल रत्न परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज !

प.पू. पांडे महाराज यांनी अनेक कष्टप्राय शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर उपाय सांगून शेकडो साधकांना बरे केले. ‘मी साधकांसाठी उपाय करत नसून प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून साधकांसाठी उपाय करत आहेत आणि तेच साधकांना उपाय सांगत आहेत’, असा त्यांचा भाव असे.

साधकांवर मातृवत् प्रेम करून त्यांना घडवणार्‍या आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) !

पू. मनीषाताई, म्हणजे प्रेमभाव, भाव आणि भक्ती यांचा अथांग सागरच आहे.त्यांच्या मधुर वाणीतील शब्द मधाप्रमाणे गोड असून ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.पू. ताई घेत असलेल्या भावजागृतीच्या प्रयोगांमुळे माझी व्यष्टी साधना भावपूर्ण होऊन मला त्यातून आनंद घेता येत आहे.

साधकांनो, ‘सेवांसाठी साधक अल्प आहेत’, असा विचार न करता ‘देवाने मला घडवण्यासाठी मोठी संधी दिली आहे’, असा विचार करून अधिकाधिक सेवा शिकून घ्या !

साधकांनी स्वतःत निर्माण झालेले सेवेचे कौशल्य आणि स्वतःची क्षमता यांचा पुरेपूर वापर केल्यास भगवंताचे साहाय्य लाभून सेवा जलद गतीने होऊ लागेल आणि साधकांची आध्यात्मिक क्षमता वाढल्यावर अल्प साधकांमध्येही परिणामकारक सेवा आणि साधना होऊन फलनिष्पत्ती वाढेल !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

वाईट काळ येत असल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया लवकर करणे आवश्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

आपत्काळाच्या संदर्भात सेवेची काळजी न करता वर्तमानात प्राधान्य ठरवून सेवा करत रहावी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

वाईट शक्तींच्या त्रासामुळे मनात मायेतील विचार येत असल्याने ते दूर करण्यासाठी नामजपादी उपाय करा !