सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य !

‘कलीच्या प्रभावाने काही साधक-जिवांना संतांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना संतांच्या चैतन्याचा अपेक्षित असा लाभ करून घेणे कठीण होते. साधक संत आणि सद्गुरु यांना ‘देह’ म्हणून पहातात.

सर्वांमध्ये देव पहाणे !

सर्वांमध्ये देव पहाणे !

तुमची दृष्टी सुंदर असायला हवी. मग मार्गावरील दगड, माती, पाने, फुले यांमध्येही तुम्हाला देव दिसेल; कारण प्रत्येक गोष्ट देवानेच निर्माण केली आहे. देवनिर्मित आनंद कायमचा असतो !

साधिका रुग्णाईत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने तिला आनंदी रहाता येणे

साधिका रुग्णाईत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने तिला आनंदी रहाता येणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे भक्तीसत्संगातील मार्गदर्शन यांमुळे टप्प्याटप्प्याने माझ्या मनाची चांगली प्रक्रिया होऊन मला रुग्णाईत स्थितीतही आनंदी रहाता आले.

स्वतःचे मन पूर्णपणे स्वीकारल्याने आत्मद्वेषाची (स्वतःविषयीच्या द्वेषाची) काळरात्र संपून आत्मस्वीकृतीचा एक नवा सुवर्णदिन चालू होतो !

स्वतःचे मन पूर्णपणे स्वीकारल्याने आत्मद्वेषाची (स्वतःविषयीच्या द्वेषाची) काळरात्र संपून आत्मस्वीकृतीचा एक नवा सुवर्णदिन चालू होतो !

आज आपण ‘स्वतःची मानसिक स्थिती स्वीकारणे’, हे सूत्र आध्यात्मिक दृष्टीकोनातून जाणून घेऊया.

बळीप्रथेला विरोध करणारे आणि कर्मकांडापेक्षा मन:शुद्धीस महत्त्व देणारे संत कबीर !

बळीप्रथेला विरोध करणारे आणि कर्मकांडापेक्षा मन:शुद्धीस महत्त्व देणारे संत कबीर !

‘गवत खाऊन जगणार्‍या शाकाहारी शेळीचा शुद्ध आचार’ या पार्श्वभूमीवर ‘धर्माच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांचा बळी देण्याचा मनुष्याचा अघोरी व्यवहार’, संत कबीर कसे मान्य करतील ? कबीर अनेक धर्माचार्‍यांचा विरोध करतात; कारण त्यांच्या मुळाशी असलेली अंधश्रद्धेची, अंधानुकरणाची प्रवृत्ती.

संत कबीर यांच्या उलटबांसिया !

संत कबीर यांच्या उलटबांसिया !

उलटबांसिया हे संत कबीर यांच्या रचनांचे एक विशेष वैशिष्ट्य आहे. गेली अनेक शतके या उलटबांसिया सामान्यांना नित्य जीवनातून आध्यात्मिक जीवनाकडे जाण्यासाठी आणि साधकांना साधनेसाठी प्रेरणा देत आहेत. संत रचित वचने असल्यामुळे त्यात आध्यात्मिक सामर्थ्य आहेच.

ईरोड (तमिळनाडू) येथील कस्तुरी रंगनाथ मंदिरात भावपूर्णरित्या पार पडला ‘महासुदर्शन याग’ !

ईरोड (तमिळनाडू) येथील कस्तुरी रंगनाथ मंदिरात भावपूर्णरित्या पार पडला ‘महासुदर्शन याग’ !

सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये आलेल्या उल्लेखानुसार ईरोडमधील श्रीमहाविष्णूच्या कस्तुरी रंगनाथ मंदिरात २२ ते २४ जून २०२६ या कालावधीत ३ दिवसांचा ‘महासुदर्शन याग’ भावपूर्णरित्या पार पडला.

‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !

‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !

समाजात जे वाईट आणि निंदनीय आहे, ते टाळावे. जे चांगले, आदर्श आणि सर्वांना मान्य आहे, ते आचरणात आणावे.

आधी मन शुद्ध करावे !

आधी मन शुद्ध करावे !

माझाही हाच उपदेश आहे. जोपर्यंत मनात चिंतेचा कचरा आणि वाईट संस्कारांचे शेण असेल, तोपर्यंत उपदेशामृताचा काही लाभ होणार नाही. जर उपदेशामृत मिळवायचे असेल, तर आधी मन शुद्ध करावे लागेल.

पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !

पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !

२७.१.२०२६ ते २२.२.२०२६ या कालावधीत बेंगळुरू जिल्ह्यात पू. रमानंद गौडा यांचा दौरा झाला. त्या कालावधीत साधक, धर्मप्रेमी आणि हिंदु समाजबांधव यांच्यासाठी ‘धर्मशिक्षण, धर्माचरण, हिंदु राष्ट्र आणि आध्यात्मिक साधना’ या विषयांवर पू. रमानंदअण्णांचे विशेष मार्गदर्शन आयोजित केले होते.