सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य !
‘कलीच्या प्रभावाने काही साधक-जिवांना संतांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना संतांच्या चैतन्याचा अपेक्षित असा लाभ करून घेणे कठीण होते. साधक संत आणि सद्गुरु यांना ‘देह’ म्हणून पहातात.