तन आणि मन अर्पण करण्याचे महत्त्व ! 

साधकांनो, ‘तन, मन आणि धन यांपैकी तन आणि मन अर्पण करणे, हे सर्वांत श्रेष्ठ असते. केवळ धन अर्पण केल्याने अध्यात्मात प्रगती होत नाही…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधकांच्या मनात आलेल्या पूर्वसूचनांचा अभ्यास कसा करावा ?’ याविषयी केलेले मार्गदर्शन !

काही दिवसांपासून किंवा काही मासांपासून असे होते की, ‘माझ्या मनात एखादा विचार येतो…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत.

Sri Sri Ravi Shankar On World Happiness Index : संघर्ष चालू असणारे देश भारतापेक्षा आनंदात पुढे असल्याचे सांगणे हे आश्‍चर्यकारक !

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी ‘जागतिक आनंद निर्देशांका’वर उपस्थित केला प्रश्‍न ! जे संतांच्या लक्षात येते आणि ते उघडपणे याविषयी भूमिका घेतात, तशी भूमिका भारत सरकार का घेत नाही ?

संतांचा सत्संग मिळूनही स्वतःत पालट न करणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक !

सत्पुरुषांजवळ बसून चार शब्द ऐकावेसे वाटले पाहिजे, ही पहिली परीक्षा ! वागण्यात खरा पालट होणे, हा खरा सत्संग. पालट झाला नाही, तर सत्संग घडलाच नाही.

सुख-दुःख

आपल्याला ‘संसार असत्य आणि दुःखदायक आहे’, याची जाणीव असते, तरीही आपण त्याचा त्याग करू शकत नाही. ‘ईश्वर आपला आहे आणि तो सुखाचे आगार आहे’, असे आपण मानतो, तरीही त्याच्यावर प्रेम करू शकत नाही…

साधकांचे शंकानिरसन करून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन !

१९ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे पाहिली. आज या लेखमालेतील अंतिम सूत्र दिले आहे.     

साधकांचे शंकानिरसन करून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन !

१८ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे दिली आहेत.    

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धत’ म्हणजे साधकांसाठी जणू कलियुगातील संजीवनी ! – अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना मिळालेले ज्ञान 

कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांच्या रक्षणासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय सांगितले आहेत. हे उपाय पृथ्वीवरील ‘संजीवनी’ या वनस्पतीसारखेच आहेत. रामायण काळात हनुमंत साक्षात् रुद्रावतार होता. त्यामुळे त्याला दुर्गम पर्वतावरून ‘संजीवनी’ ही वनस्पती आणणे शक्य झाले.