नाम घेतले, तर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो !

आपले जीवन व्यवहारातील बर्‍या-वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळे पुढे गढूळ बनत जाते; परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली, म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी रहातो, त्याप्रमाणे कोणतेही काम करतांना नाम घेतले, तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो.

इंद्रियांना असणारी विषयाची ओढ !

इंद्रियांना असणारी विषयाची ओढ ही आसक्तीचे रूप घेऊन नानाविध चाळे करते; म्हणून तर काय पहावे ? काय ऐकावे ? हे निरनिराळ्या पातळीवर सांगण्याचा प्रसंग येतो…

World Women’s Day Kolhapur : पालटत्या जागतिक अस्थिर स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ! – योगऋषी स्वामी रामदेवबाबा

संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्य चिरडले जात आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतियाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल !

सनातन संस्थेच्या वतीने वाणेवाडी (पुणे) येथे जाहीर साधना प्रवचन पार पडले !

पूर्वजांच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी दत्तगुरूंची आराधना केली पाहिजे, तसेच व्यावहारिक अडचणी दूर होण्यासाठी कुलदेवीची उपासना केली पाहिजे, असे मार्गदर्शन पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी केले. ‘

पू. संदीप आळशी यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसंदर्भात साधिकेला केलेले अनमोल मार्गदर्शन !

एकदा मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील भोजनकक्षात दुपारचा महाप्रसाद पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे समष्टी संत, वय ४९ वर्षे) यांच्या समवेत घेत होते. तेव्हा त्यांनी माझ्या चेहर्‍याकडे पाहिले आणि त्यानंतर त्यांचे माझ्याशी पुढीलप्रमाणे संभाषण झाले.

साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्यांना साधनेच्या पुढच्या टप्प्यात नेणारा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी सत्संग !

या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे दिली आहेत.

Mathura Holi No Muslim Entry : मथुरेच्या होळीमध्ये मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घाला ! – संतांची मागणी  

हिंदूंच्या प्रत्येक सणांच्या वेळी होऊ लागलेली ही मागणी म्हणजे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक आहे. अशी मागणी उद्या सर्वत्र होऊ लागल्यास आश्चर्य वाटू नये !

योग्य निर्णय घेण्यासाठी मनावर बुद्धीचे नियंत्रण आवश्यक असून त्यासाठी स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे !

योग्य आणि अयोग्य यांमधील भेद बुद्धीला कळल्यावर कार्यरत असलेल्या मनाला बुद्धी सूचित करते; पण मनावर अयोग्य गोष्टींचा संस्कार तीव्र असल्याने बुद्धीने योग्य जाणीव करून देऊनही मन ते स्वीकारत नाही…

साधना करतांना येत असलेल्या विविध अडचणींच्या निवारणासाठी संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय करण्यासह कुलदेवतेला भावपूर्ण प्रार्थना करण्याचे महत्त्व !

साधकांनी कुलदेवतेचे केवळ भावपूर्ण स्मरण आणि प्रार्थना केल्याने साधकांच्या कुलदेवता धावून येऊन साधकांना साहाय्य करणार आहेत.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते कोकणातील कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींचा सत्कार

महाराजांचे घरवापसीचे (धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे) कार्य मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखला पाहिजे.