राष्ट्रवादावाचून मराठी साहित्य संमेलन, म्हणजे अमावास्येला कोजागरी साजरी करणे !
राष्ट्राचे काही झाले, तरी त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही’, असे वाटत असेल, तर ‘ते साहित्यिक, लेखक, कवी म्हणून खरोखरच स्वतःचे द्रष्टेपण, स्वतःची निर्भयता, स्पष्टवक्तेपणा अजूनही तेवढाच तेजस्वी आहे, हे सिद्ध करण्यासाठी असमर्थ ठरतात’.