Kumar Vishwas Slams Saif-Kareena : आक्रमणकर्त्यांची नावे मुलांना ठेवणे खपवून घेतले जाणार नाही !
क्रूर मुसलमान आक्रमणर्त्याच्या नावाने स्वतःच्या मुलाचे नाव ठेवून कुणी हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळत असेल, तर ते हिंदूंनी का खपवून घ्यायचे ?
क्रूर मुसलमान आक्रमणर्त्याच्या नावाने स्वतःच्या मुलाचे नाव ठेवून कुणी हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळत असेल, तर ते हिंदूंनी का खपवून घ्यायचे ?
हिंदूंच्या देशात मुसलमानबहुल परिसरात एकापाठोपाठ एक बंद पडलेल्या हिंदु मंदिरांची माहिती समोर येत आहे. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !
अमेरिकेच्या उत्कर्षात भारतियांचे योगदान मोठे असतांनाही त्यांना वर्णद्वेषी आक्रमणांना सामोरे जावे लागणे, हे संतापजनक !
हिंदूंची मंदिरे कुठे आणि कुणामुळे बंद झाली होती, हे लक्षात घेता भारतात मुसलमान नाही, तर हिंदूच असुरक्षित आहेत, हे लक्षात येते !
बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंना सरकारी नोकरीत, पोलीस दलात स्थान मिळत नाही; मात्र भारतात अधिकाधिक मुसलमानांना सरकारी नोकरीत घेण्यासाठी सरकारच प्रयत्नशील आहे, हे लक्षात घ्या !
विश्व हिंदु परिषद लवकरच संपूर्ण देशात मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय मोहीम राबवणार आहे, अशी माहिती विहिंपचे सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.
सामाजिक माध्यमांवरील हिंदु खात्यांवर कारवाई आणि हिंदु विरोधकांना अभय, म्हणजे ‘पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार’चा प्रकार !
सर्व विश्वस्त आणि समस्त हिंदू यांमध्ये जागृती करण्याचा निर्णय शिर्डी येथील मंदिर-न्यास परिषदेत उपस्थित विश्वस्तांनी घेतला. ‘मंदिरात अहिंदूंना प्रवेश आणि व्यवसाय बंदी’ या परिसंवादाच्या वेळी विश्वस्तांनी हात उंचावून याविषयीची सिद्धता दर्शवली.
संत आणि शेकडो विश्वस्त यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय मंदिर न्यास परिषदेला प्रारंभ
ते ‘सहजीवन व्याख्यानमाले’ अंतर्गत ‘विश्वगुरु भारत’ या विषयावर बोलत होते.