Bijapur Naxal Encounter: बिजापूर (छत्तीसगड) येथे ३१ नक्षलवादी ठार, तर २ सैनिकांना वीरमरण

बिजापूर येथील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले. त्याच वेळी २ सैनिकांना वीरमरण आले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Soldier Arrested For Spying : पाकसाठी हेरगिरी करणार्‍या भारतीय सैनिकाला अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे !

Pakistani Terrorist Killed : घुसखोरी करणारे पाकचे ७ आतंकवादी ठार

ठार झालेल्यांमध्ये २-३ जण पाकचे सैनिक असल्याचेही म्हटले जात आहे.

बांगलादेश सीमेवर घुसखोरांसमवेत चकमक : १ सैनिक घायाळ

बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि घुसखोर यांच्यात झालेल्या चकमकीत एक सैनिक घायाळ झाला. एका घुसखोराला अटक करण्यात आली.

US Deported Illegal Indians : बेकायदेशीररित्या रहाणार्‍या भारतियांना घेऊन अमेरिकी सैन्याचे विमान भारताकडे मार्गस्थ !

भारतातून अशा प्रकारची विमाने बांगलादेश आणि म्यानमार येथे कधी मार्गस्थ होणार ? हा प्रश्‍न आहे. मात्र भारतात गेली काही दशके जनता बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याची मागणी करत असतांनाही सरकार कठोर प्रयत्न करत नाही, हेही तितकेच खरे !

जागतिक शांततेत भारतीय सैन्‍याचे योगदान

भारतीय सैनिकांनी संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या आदेशानुसार मानवाधिकारांचे संरक्षण केले आहे आणि युद्धग्रस्‍त लोकांना साहाय्‍य केले आहे.

Global Firepower Index 2025 : भारतीय सैन्य जगात चौथ्या, तर पाकचे सैन्य १२ व्या स्थानी !

असे असूनही पाकपुरस्कृत आतंकवादी गेली ३५ वर्षे भारतीय सैन्याला डोकेदुखी ठरले आहेत आणि काश्मीर अशांतच राहिला आहे ! संख्येपेक्षा उपद्रव मूल्य किती आहे, याकडेही पहाणे आवश्यक आहे. भारताचे उपद्रव मूल्य शून्य आहे, असेच म्हणावे लागले !

Shri Swami Anand Swaroop Maharaj : नागरिकांना रामराज्याची अनुभूती मिळेल, अशी हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध !

हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध करतांना आम्ही केवळ धर्माला आधार मानले आहे. नागरिकांना रामराज्याची अनुभूती मिळेल, अशी हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध करण्यात आली आहे.

US Plane Accident : अमेरिकेत प्रवासी विमान आणि सैन्याचे हेलिकॉप्टर यांची धडक

अमेरिकेचे एक प्रवासी विमान आणि सैन्याचे हेलिकॉप्टर यांची धडक होऊन दोन्ही ‘पोटोमॅक नदी’त कोसळले. यात १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकूण ६४ जण विमानात होते, तर हेलिकॉप्टरमध्ये ३ जण होते.

रत्नागिरीत ७६ व्या प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

भविष्यामध्ये सैनिकांच्या हातातील बंदुकांचा कारखाना हा रत्नागिरीमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, त्यासाठी दावोस सामंजस्य करार धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरसमवेत झाला आहे.