India Slams Pakistan In UN : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय साहाय्यावर पोसलेला देश !
संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा एकदा फटकारले !
संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा एकदा फटकारले !
भारत अमेरिकेकडून आतापर्यंत शस्त्रास्त्र खरेदी करत आला आहे; परंतु अमेरिका आता भारताकडून शस्त्रास्त्र खरेदी करणार आहे.
अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पामध्ये वार्षिक ८ टक्के कपात होऊ शकते. याने पुढील ५ वर्षांची एकूण कपात पहाता ती २९० अब्ज डॉलर (साधारण २५ लाख कोटी रुपये) होण्याची शक्यता आहे.
खोटारडे विधान करून भारतीय सैन्याला अपकीर्ती केल्यावरून राहुल गांधी यांच्यावर गुन्हा नोंद करून करून शिक्षा होण्यासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे !
चिनी सैन्याला भारताने वर्ष १९६७ मध्ये आणि वर्ष २०२२ च्या गलवान येथील संघर्षात धडा शिकला होता,त्यामुळे अशा सैन्याला पराभूत करणे अवघड नाही, हे भारतिया सैन्याला ठाऊक आहे !
पाश्चात्त्य विकृतीच्या अंधानुकरणामुळे दिशाहीन झालेल्या तरुणांनी मेजर शांतनू घाटपांडे यांच्यासारख्या पराक्रमीविरांचा आदर्श घ्यावा !
बांगलादेशातील अस्थिरतेचा परिणाम केवळ तेथील हिंदूंवरच होत नसून तो भारताच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करत आहे. असे असतांना भारताची निष्क्रीयता अनाकलनीय !
देशभरात संरक्षण विभागाची १८ लाख एकर भूमी असून तिच्या १० सहस्र ३५४ एकर भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
बिजापूर येथील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले. त्याच वेळी २ सैनिकांना वीरमरण आले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे !