गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार यांचे निधन
पद्मश्री पुरस्कारासहित त्यांना बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृती पुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, दिनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आदी प्राप्त झाले आहेत.
पद्मश्री पुरस्कारासहित त्यांना बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृती पुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, दिनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आदी प्राप्त झाले आहेत.
चांदणी चांगली नर्तिका होती. तिला तीव्र शारीरिक त्रास असूनही नृत्य करतांना तिने कधीही सवलत घेतली नाही, म्हणजे नृत्यातील वैशिष्ट्यपूर्ण हालचाली करतांना जेवढी ऊर्जा लागते, तेवढी ऊर्जा ती वापरत असे.
काही वेळा आजींच्या घरी सत्संग असायचा. तेव्हा त्या सर्व साधकांमध्ये गुरूंचे रूप पाहून सर्वांशी प्रेमाने बोलत असत.
५.६.२०२६ या दिवशी कु. चांदणी आसोलकर हिचे निधन झाले. आज तिच्या निधनानंतरचा ११ वा दिवस आहे. त्यानिमित्त ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिकांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
भारतात अनेक ‘रत्न’ खेळाडू आहेत; मात्र राणा यांच्यासारखे ‘रत्नपारखी’ पुष्कळ अल्प आहेत. त्यांच्या जाण्याने खेळाडूंना हेरून त्यांच्यात विजिगीषू वृत्ती जागवणारा रत्नपारखी आपण गमावला आहे. अशा ‘रत्नपारखी’ जसपाल राणा यांना ‘सनातन प्रभात’च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !
भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा (वय ४९ वर्षे) यांचे १२ जूनला निधन झाले. १ जूनला जर्मनीहून परततांना ते विमानात आजारी पडले होते. देहलीला पोचल्यावर त्यांना एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. १२ जूनला त्यांचे निधन झाले.
एकदा त्यांना सत्संगाला येण्यास उशीर झाला. तेव्हा त्यांनी स्वतःची चूक सांगून क्षमायाचना केली. ‘त्यांना त्यांच्या या चुकीची पुष्कळ खंत वाटली’, असे मला जाणवले.
‘नशा विरोधी संघर्ष अभियाना’च्या सौ. धनश्री केळशीकर यांनी वरळी येथील मृत्यूला कारणीभूत असणार्यांवर सनबर्नच्या आयोजकांवर आणि त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालणार्या भ्रष्ट प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची आणि ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.
सर्व घडामोडींवरून ‘भगवंताने आईच्या निधनाचे नियोजन अयोध्येत आधीच केले होते आणि त्यानुसार आमचे सर्व नियोजन पालटत होते’, हे लक्षात आले.
आईचे बालपण आणि वैवाहिक जीवन पुष्कळ त्रासदायक असल्याने आईला कधी कधी क्रोध यायचा; पण जेव्हा ती नामजपादी उपाय करू लागली, तेव्हा तिचा क्रोध न्यून होत गेला.