सर्वोच्च न्यायालयाने विमानतळाच्या नामांतराच्या मागणीची याचिका फेटाळली !
‘विमानतळाला कोणते नाव द्यायचे, हा धोरणात्मक निर्णय असून त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही’, असे न्यायालयाने म्हटले.
‘विमानतळाला कोणते नाव द्यायचे, हा धोरणात्मक निर्णय असून त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही’, असे न्यायालयाने म्हटले.
तस्करी प्रकरणातील मोठ्या टोळीचा शोध घेऊन सर्वांनाच कारागृहात डांबायला हवे !
आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ मेच्या सकाळी एअर अरेबियाचे विमान धावपट्टीवर उतरत असतांना एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला.
‘एअर इंडिया’ आस्थापनाने उच्च दर, अपुरी संपर्कयंत्रणा आणि दुहेरी विमानतळ संचालन (वाहतूक) यांमुळे वाढत्या खर्चाचे कारण देत नवी मुंबई विमानतळावर वाहतूक चालू करण्यास भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाकडे असमर्थता दर्शवली आहे.
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’ला राज्य शासनाने ६ सहस्र कोटी रुपयांच्या कर्जास हमी दिली आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला लवकरच प्रारंभ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर १७ एप्रिलच्या रात्री १०.२५ वाजता भारतीय वायूदलाच्या ‘सुखोई ३० एम्.के.आय.’ हे लढाऊ विमान धावपट्टीवर उतरतांना ‘अंडरकॅरेज फेल्युअर’ (लँडिंग गिअरमध्ये बिघाड) झाले. यामुळे विमानाचे ‘हार्ड लँडिंग’ झाले आणि विमान धावपट्टीच्या मध्यभागी अडकून पडले.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी-मुंबई आणि मुंबई-चिपी ही विमानसेवा जलदगतीने चालू होण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री, तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने गेल्या वर्षी जुलैमध्ये विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल सादर केला होता. अंतिम अहवाल यावर्षी जूनमध्ये, म्हणजेच अपघाताच्या पहिल्या वर्षपूर्तीजवळ येण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ २९ मार्चपासून देशातील ३० शहरांना जोडले जाणार आहे. या विमानतळावरून प्रवाशांना देशांतील ४६ शहरांत जाता येणार आहे.
भारतातील कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्य पंथीय कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची भगवान बालाजीवर श्रद्धा नसल्यामुळे त्यांच्याकडून देवस्थानचे पावित्र्य भंग होऊ शकते.