मुंबई विमानतळ ९ मे या दिवशी ६ घंट्यांसाठी बंद !
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ९ मे या दिवशी ६ घंट्यांसाठी बंद, पावसाच्या पार्श्वभूमीवर धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा निर्णय!
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ९ मे या दिवशी ६ घंट्यांसाठी बंद, पावसाच्या पार्श्वभूमीवर धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा निर्णय!
हे विमानतळ उड्डाण योजनेअंतर्गत असल्याने तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे आहे. दुरांतो एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणी वातानूकुलित तिकिटाच्या शुल्कापेक्षा मुंबई विमान प्रवासाचे शुल्क अल्प आहे. भविष्यात मागणीनुसार तिकिटांचे शुल्क वाढू शकते.
भारत सरकारने फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करार करण्याला मान्यता दिली आहे. ६३ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा हा सरकारी करार लवकरच होऊ शकतो.
सिंधुदुर्गातील एकमेव चिपी विमानतळावरून पुन्हा एकदा प्रवासी विमान वाहतूक चालू करण्यात आली. २ मासांनंतर १ एप्रिल २०२५ पासून चिपी विमानतळ क्रियाशील झाले आहे.
अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून ३१ मार्चपासून प्रवासी सेवा चालू करण्याचे नियोजन आहे. उलवे येथे नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
विमानात बाँबच्या वाढत्या धमक्या पहाता संबंधितांना अटक करून कठोर शिक्षा व्हायला हवी !
चीनच्या वस्तूंची गुणवत्ता अत्यंत हलक्या दर्जाची असते, याचा अनुभव सर्व देशांनी अनेक वेळा घेतला आहे. नेपाळने चीनकडून घेतलेली विमाने भंगारात द्यावी लागत आहेत. पाकवरही हीच स्थिती येणार आहे. यातून तंत्रज्ञानात चीनची पात्रता आणि विश्वासार्हता किती आहे ?, हे लक्षात येते !
धर्मांध मुसलमान भूमी बळकावण्यासाठी केवळ नावालाच कुणाचेही प्रेत न पुरता थडगे बांधत आहेत, असे संपूर्ण देशात दिसून येत आहे. याविषयी प्रशासन कधी जागे होणार ?
महाकुंभाच्या वेळी झालेल्या गर्दीच्या वेळी भाविकांची तिकीट दरात भरमसाठ वाढ करून लूट करणार्या या विमान आस्थापनांवर केंद्र सरकारने कोणताही लगाम घातला नाही, हेही विसरता कामा नये !
येथे भारतीय वायूदलाचे ‘मिराज २०००’ लढाऊ विमान कोसळले. त्यानंतर विमानाने पेट घेतला. या अपघातात विमानाचे दोन्ही वैमानिक घायाळ झाले.