(म्हणे) ‘मी देवीचा अपमान केला नाही, आमच्या घरातही देवीची पूजा होते !’ – छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
‘घरात देवीची पूजा करायची आणि बाहेर मात्र देवीची पूजा करू नका सांगायचे’, असे करणार्या दांभिक नेत्यांना ओळखा !
‘घरात देवीची पूजा करायची आणि बाहेर मात्र देवीची पूजा करू नका सांगायचे’, असे करणार्या दांभिक नेत्यांना ओळखा !
हिंदूंच्या देवतांच्या चित्रांवर सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाने त्याच्या पक्षाचे रंग लावले आहेत. हिंदु धर्माचा अवमान करणार्यांच्या विरोधात भाविक संताप व्यक्त करत आहेत.
हिंदु सहिष्णु असल्याने ते कधीही ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या स्वतःच्या मुलींवरील अत्याचाराचा सूड उगवण्यासाठी असे पाऊल उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !
विदेशी माध्यमांचा हिंदुद्वेष ! ‘हिंदु समाज शांततेवर विश्वास ठेवतो. खोटे वृत्त प्रसिद्ध करणे थांबवा’, ‘द गार्डियन’ने हिंदूंची अपकीर्ती करून त्यांचे जीवन धोक्यात आणणे थांबवावे’, असे सांगणारे फलक निदर्शनांच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते.
याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करूनही गोवा पोलीस त्यांच्यावर कारवाई सोडाच चौकशीही करत नव्हते, हे दुर्दैव !
‘पी.एफ्.आय.’चा अनेक हिंसक घटनांमध्ये समावेश असल्याचे पुढे आल्यानेच केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. कोणताही पुरावे नसतांना केवळ सनातनद्वेषापोटीच निखिल वागळे अशी विधाने करत आहेत !
कुणाला काय वाटते, ते करणार नाही. शाळांमधील श्री सरस्वतीदेवीची चित्रे काढली जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मांडली.
श्री सरस्वतीदेवीचे पूजन आणि प्रतिमा शाळेत ठेवण्याच्या विरोधात वक्तव्य केल्याने हिंदु धर्माचा अवमान झाला असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
रा.स्व. संघाने असे कोणते देशविघातक कृत्य केले ज्यामुळे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, हे विरोधी पक्षांनी सांगितले पाहिजे.
भारताचे इस्लामीस्तान होण्यापासून थांबवण्यासाठी वक्फ कायदा रहित करणे आवश्यक !