ओडिशातील शिवमंदिरांत गांजा अर्पण करणे आणि त्याचा प्रसाद वाटणे यांवर बंदी ! – ओडिशा सरकारचा निर्णय
हिंदूंच्या मंदिरांमध्ये काय असावे आणि काय नसावे, याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार सरकारांना नाही, तर धर्मचार्यांनाच असला पाहिजे !
हिंदूंच्या मंदिरांमध्ये काय असावे आणि काय नसावे, याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार सरकारांना नाही, तर धर्मचार्यांनाच असला पाहिजे !
चोरी केल्यानंतर चोराला आल्या अनेक अडचणी !
न्यायालयामध्ये जे घडते ते अत्यंत गंभीर प्रकरण असते. न्यायमूर्तींच्या विधानाचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. ‘यू ट्यूूब’वर या संदर्भात मजेशीर गोष्टी प्रसारित केल्या जात आहेत. हे सर्व रोखले पाहिजे.
मंदिरे सरकारच्या कह्यात देणे, म्हणजे गाय कसायाच्या कह्यात देण्यासारखे आहे, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ? देशभरातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रभावी लढा उभारला पाहिजे !
हनुमान जयंतीनिमित्त मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी केलेले आक्रमण पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हे आक्रमण धार्मिक नव्हते यात चंद्र मिर्झा याचा मृत्यू झाला आहे.
फेरीमध्ये १ सहस्र दुचाकीधारक सहभागी झाले होते. ते ‘जय श्रीराम’ आणि ‘जय बजरंग बली’ अशा घोषणा देत असतांना मशिदीजवळ २०० धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण करत शिवीगाळ केली.
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा धर्मांधांकडून केलेला अश्लाघ्य प्रयत्न आहे, हे जाणा !
येथील जगन्नाथ मंदिरातील गाभार्यामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाल्याने त्यांना पळवून लावण्यासाठी ‘अर्थ इनोवेशन’ हे यंत्र बसवण्यात आले होते.
कबुतराच्या पायावर कॅमेर्यासारखे लावलेले उपकरण आढळले !
अहिंदूंना प्रवेश नसणार्या मंदिरात बलपूर्वक घुसणार्या अशा अधिकार्यांना नोकरीवरून काढून टाकले पाहिजे ! हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षाही झाली पाहिजे !