SC Verdict Bhojshala : मुसलमानांना दुपारी १ ते ३ वेळेत नमाजपठणासाठी अनुमती !
मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळेत २३ जानेवारीला वसंतपंचामीच्या दिवशी हिंदूंना संपूर्ण दिवस पूजा करण्याची अनुमती देण्याच्या मागणी सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळेत २३ जानेवारीला वसंतपंचामीच्या दिवशी हिंदूंना संपूर्ण दिवस पूजा करण्याची अनुमती देण्याच्या मागणी सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
भोजशाळेमध्ये यापूर्वीच न्यायालयाच्या आदेशाने केलेल्या सर्वेक्षणात देवतांच्या मूर्ती अन् अन्य हिंदु अवशेष सापडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता न्यायालयाने भोजशाळा हिंदूंच्या नियंत्रणात देऊन हा वाद कायमचा संपवावा !
सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विरोधात अपकीर्ती केल्याचा खटला देहलीतील पटियाला हाउस न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केला आहे.
संसदेतील कोणत्याही कायद्याप्रमाणे नाही, तर मंदिरामध्ये स्थानापन्न असलेल्या देवतेच्या नियमाप्रमाणेच मंदिर चालले पाहिजे. हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिर चालले पाहिजे. मंदिर प्रशासनाच्या निर्णयांचे उल्लंघन झाल्यास
प्रदर्शनातील ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची वैज्ञानिक ते आध्यात्मिक यात्रा’ हा कक्ष पहातांना त्यांनी काढलेल्या उद्गारांतून गुरुदेवांच्या सनातन राष्ट्रासाठीच्या कार्याची व्यापकता आणि त्यांचे अस्तित्व साधकांनी सूक्ष्मातून अनुभवले.
काशी आणि मथुरा येथील मंदिरे मुक्त करण्यासाठी दिलेला न्यायालयीन लढा ही माझ्यासाठी आध्यात्मिक यात्राच आहे; कारण केवळ दैवी कृपेने आम्ही हा लढा जिंकत आहोत, लढत आहोत. ‘तुमच्यापेक्षा आमची श्रद्धा आणि श्रद्धास्थाने श्रेष्ठ आहेत’, ही धर्मांधांची हिंदुविरोधी मानसिकता उखडून फेकण्यासाठी मंदिरमुक्तीचा लढा व्यापक झाला पाहिजे…
छत्रपती शिवाजी महाराजांचे काशी-मथुरा मुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केले.
सनातन राष्ट्र शंखनात महोत्सवामध्ये धर्माभिमानी हिंदूंना सहभागी होण्याचे आवाहन करतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘या महोत्सवाचा मुख्य विषय ‘सनातन राष्ट्र’ हा आहे. ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेच्या दिशेने एक निर्णायक पाऊल म्हणून या कार्यक्रमाचा शंखनाद केला जात आहे.
‘जयपूर डायलॉग्ज २०२५’च्या परिसंवादात ‘शत्रूबोध’ या विषयावर दुसर्या दिवशीही प्रखर चर्चा !
हिंदूंवर झालेल्या अनेक आघातांविषयीचे खटले अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. या खटल्यांचे निर्णय व्हायला किती वेळ लागणार ?, हे आपल्या सर्वांना निर्धारित करायचे आहे…..