सरकारने कुणाच्याही परंपरांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये ! – सर्वोच्च न्यायालय
देशातील मंदिरांचे होणारे सरकारीकरण थांबवून सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कायदा करावा, अशीच देशातील हिंदूंची अपेक्षा आहे !
देशातील मंदिरांचे होणारे सरकारीकरण थांबवून सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कायदा करावा, अशीच देशातील हिंदूंची अपेक्षा आहे !
हिंदु राष्ट्र बनवण्यासाठीच भारताची फाळणी करण्यात आली. येथे मुसलमान राहू शकतात; मात्र त्यांची संस्कृती हिंदु असली पाहिजे, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथील पारूल विश्वविद्यालयात विधी महोत्सवात केले.
डॉ. सुब्रमण्यम् स्वामी हे पुरंदरमध्ये आले होते. या वेळी सासवड येथे एका दिंडीमध्ये सहभाग घेत टाळ-मृदंगाच्या तालावर त्यांनी ठेका धरला.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कह्यात घेण्याच्या संतापाविषयी महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना बडतर्फ करा, असे कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाला सांगावे.
कारण त्यांचा अर्थमंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद होता, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे.
‘घटनापिठासमोरील याचिकांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही या याचिकेचा सूचीमध्ये समावेश करू’, असे न्यायालय म्हणाले.
रामसेतूला ‘राष्ट्रीय वारसा’ घोषित करण्याची प्रक्रिया चालू आहे, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले. भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला ‘सरकारला रामसेतूच्या संदर्भातील अतिरिक्त पुरावे द्यावे’, असे निर्देश दिले.
जोशीमठ गावामध्ये झालेल्या भूस्खलनामागे चारधाम यात्रेसाठी बांधण्यात येणार्या रस्त्याचे कामही कारणीभूत असल्याचा अहवालही दडपण्यात आला आहे. – डॉ. स्वामी
केंद्र सरकारने अद्यापही सर्वोच्च न्यायालयात याविषयी प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याची डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची माहिती
वाराणसी येथे कॉरिडॉरमुळे अनेक प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्याच पद्धतीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर सुंदर दिसावा, यासाठी ‘कॉरिडॉर योजना’ सिद्ध केली जात आहे.