बनवडी (तालुका कराड) येथील दर्ग्‍यावरील भोंगा केवळ मुसलमानांच्‍या सणालाच वाजणार !

बनवडी येथे असलेल्‍या दर्ग्‍यातील भोंगा मुसलमान समाजाच्‍या राष्‍ट्रीय सणाच्‍या दिवशीच चालू ठेवण्‍याचा ऐतिहासिक निर्णय ७ जून या दिवशी झालेल्‍या ग्रामसभेत एकमुखाने घेण्‍यात आला.

माऊलींच्‍या रथाचे अश्‍व ‘हिरा-मोती’चे पुण्‍यात स्‍वागत !

कर्नाटकातील अंकलीहून शितोळे सरकारांच्‍या वाड्यातून ३१ मे या दिवशी प्रस्‍थान झालेल्‍या माऊलींच्‍या दोन्‍ही अश्वांचे ८ जून या दिवशी पुण्‍यात आगमन झाले आहे.

महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या झाली ११४ !

मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्‍या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !

९ राज्‍ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश येथे अल्‍प पाऊस पडणार !

महाराष्‍ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, बंगाल या राज्‍यांसह इतर ४ केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये या वर्षी अल्‍प पाऊस होण्‍याची शक्‍यता हवामान तज्ञांनी वर्तवली

पुणे येथे वारी सोहळ्‍यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्‍त !

देहू येथून १० जून या दिवशी जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि ११ जून या दिवशी आळंदी येथून संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍या पालखीचे प्रस्‍थान होणार आहे.

तुमची वक्‍तव्‍ये सुधारा, अन्‍यथा लोक तुमचे चित्रपट पहाणे बंद करतील !

अलीकडेच शाह म्‍हणाले होते, ‘‘मुसलमानांचा द्वेष करणे ही ‘फॅशन’ (टूम) झाली आहे. एखाद्या विशिष्‍ट विचारधारेचा प्रचार करण्‍यासाठी चित्रपटांचा वापर केला जातो.’’

गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ : किनार्‍यावरील दुकानांत शिरले पाणी

बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह पालटले असण्याची शक्यता वर्तवली जात असून मागील २ दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.

‘चॅटजीपीटी’चे निर्माते सॅम ऑल्टमन यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट !

भारतासमोर असणार्‍या संधी, त्यासाठी भारताने काय काय केले पाहिजे ?, तसेच चढ-उतार रोखण्यासाठी जागतिक नियमन करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली-ऑल्टमन

इस्लामी इंडोनेशियात अविवाहित जोडप्याने चुंबन घेतल्याने प्रत्येकी २१ कोड्यांची शिक्षा !

कोडे मारत असतांना युवती एकाएकी खाली कोसळली, तसेच ‘मला मारू नये’, अशी विनवणी करू लागली. मूलत: २५ कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. नंतर ती अल्प करून २१ करण्यात आली.

राजस्थानच्या सरकारी शाळेच्या प्राचार्यानेच केला ६ हून अधिक विद्यार्थिनींवर बलात्कार !

अशांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ! काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील अशा घटनांवर महिलांच्या कैवारी असल्याचे सांगणार्‍या प्रियांका गांधी वढेरा गप्प का ?