मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रिक्शाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचा पदाधिकारी आणि रिक्शाचालक विनय पांडे याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओने) त्याचा परवाना रहित केल्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला

तिलारी धरणाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता !

महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या  तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या (धरणाच्या) कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास १७ जून या दिवशी झालेल्या ‘तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प नियंत्रण मंडळा’च्या ६ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुसलमान तरुणाकडून गोव्यातील हिंदु तरुणीची विवाहानंतर पुण्यात नेऊन इस्लाम स्वीकारण्यावरून छळवणूक !

गोव्यातील ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. पुण्यातील मुसलमान तरुणाने लग्नानंतर धर्म पालटण्यास (इस्लाम स्वीकारण्यास) आग्रह करून हिंदु मुलीची छळवणूक केली. या प्रकरणी फोंडा येथील अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने मुलीची अखेर धर्मांध मुसलमान पतीच्या तावडीतून सुखरूपपणे सुटका झाली.

म्हादईप्रश्नी कर्नाटकशी एकत्रित लढू ! – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोमंतकियांना ग्वाही

म्हादईप्रश्नी आम्ही कर्नाटकशी एकत्रित लढू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ‘तिलारी’ नियंत्रण मंडळाची तब्बल १० वर्षांनी मुंबई येथे बैठक झाली.

राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी (वय ९८ वर्षे) यांचा देहत्याग !

सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणार्‍या येथील सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला विष्णु शहाणे (वय ९८ वर्षे) यांनी १६ जून या दिवशी रात्री ११ वाजता रहात्या घरी देहत्याग केला.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘धर्मजागृती’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले तेजस्वी विचार !

अद्यापही सरकार काश्मिरी हिंदूंचा नरसंहार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्मीरमधील नरसंहार मान्य केला जात नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य नाही.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘धर्म आणि मंदिरे यांचे रक्षण’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार !

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण वर्ष २०१० पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या भ्रष्टाचाराची सी.आय्.डी. चौकशी पूर्ण होऊन ४ वर्षे झाली; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही, हे खेदजनक आहे. सद्यःस्थितीतही मंदिरामध्ये भ्रष्टाचार चालू आहे.

मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या द्वितीय दिवशी (१७.६.२०२३ या दिवशी) दुसर्‍या सत्रामध्ये ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . .

बालभारतीच्या पुस्तकातून क्यू.आर्.(QR) कोड वगळला !

कोरोनासारख्या परिस्थितीत ज्या वेळी शाळा बंद होत्या, त्या वेळी मुलांचे शिक्षण केवळ क्यू.आर्. असलेल्या पाठ्यपुस्तकांमुळे चालू राहिले होते. यासाठी सरकारने एक धोरण निश्चित करावे.

गुन्हा नोंद न करण्याच्या मोबदल्यात शासकीय अधिकार्‍याने हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली ५ सहस्र रुपयांची लाच !

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने ही कारवाई केली. (भ्रष्टाचाराची कीड कधी समूळ नष्ट होणार ?)