छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीपीडितांकडून ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी !

धर्मशिक्षणाच्‍या अभावामुळे असे प्रकार केले जातात. यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्‍यक आहे.

(म्‍हणे) ‘रायगडावरील राज्‍याभिषेक सोहळा हा सनातनी सत्तेचा उन्‍माद !’ – आमदार अमोल मिटकरी, राष्‍ट्रवादी काँग्रेस

छत्रपती शिवराय यांनी निर्माण केलेले राज्‍य सनातनी नव्‍हते, तर रयतेचे स्‍वराज्‍य होते. तुम्‍ही रायगडाच्‍या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्‍माद केला आहे, अशी हिंदुद्वेषी गरळओक राष्‍ट्रवादी काँग्रसेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

यवतमाळ बसस्‍थानक येथे स्‍त्रियांच्‍या दागिन्‍यांची लूट चालूच !

उन्‍हाळी सुट्टी, लग्‍नसमारंभ आणि ५० टक्‍के प्रवास सवलतीमुळे बसस्‍थानकावरील स्‍त्रियांची गर्दी वाढलेली आहे, त्‍याचा अपलाभ लुटारू घेत आहेत.

भिवंडी येथील लाचखोर नायब तहसीलदार कह्यात !

भिवंडी येथील नायब तहसीलदार सिंधू उमेश खाडे यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.

तिरुपति बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्‍यात येणार !

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या तिरुपति बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्‍यात येणार आहे. राज्‍य सरकारच्‍या सहकार्याने नवी मुंबईतील उळवे नोड येथील जागा यासाठी निश्‍चित करण्‍यात आली आहे.

भिवंडीत कॉलसेंटर चालवणारे आतंकवादी कह्यात

देशविघातक कारवाया करणार्‍या ‘एस्.एफ्.जे.’ या आतंकवादी संघटनेसाठी काम करणार्‍या टोळीचे भिवंडीतील कॉलसेंटर कर्णावती (अहमदाबाद) येथील सायबर सेलने उध्वस्त केले.

पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणार्‍या वाहनांना पथकर माफ !

पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणार्‍या आणि परतीचा प्रवास करणार्‍या वाहनांचा पथकर माफ करण्‍यात येणार आहे, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वृद्ध भाविकांना दर्शनासाठी विशेष सुविधा करण्‍याची सूचनाही त्‍यांनी पंढरपूर मंदिर प्रशासनाला केली आहे.

(म्‍हणे) ‘३४९ वा राज्‍याभिषेकदिन ३५० वा म्‍हणून साजरा करणे ही सरकारची ऐतिहासिक चूक !’

वर्ष २०२४ मध्‍ये राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. असे असतांना ३४९ वा शिवराज्‍याभिषेकदिन ३५० वा म्‍हणून साजरा करणे, ही शासनाची ऐतिहासिक चूक आहे, असे अज्ञान राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी पाजळले.

गुरुपौर्णिमेला ३० दिवस शिल्‍लक

मंद प्रारब्‍ध भोगण्‍याची क्षमता मध्‍यम साधनेने, मध्‍यम प्रारब्‍ध भोगण्‍याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्‍ध भोगण्‍याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्‍त होते. 

अश्‍वगंधा औषधी वनस्पतीद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट होतो !

अश्‍वगंधाच्या रेणूमुळे ८७ टक्क्यांहून अधिक कोरोना विषाणू नष्ट करण्यास साहाय्य झाल्याचे संशोधनातून लक्षात आले. मानवी पेशींवरही या रेणूंची चाचणी यशस्वी झाली आहे.