संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचे सांगितलेले महत्त्व !

संत ज्ञानदेवांनी मराठीच्या सौंदर्याचा केलेला हृद्य आविष्कार, संत ज्ञानदेव यांनी मराठी भाषा रसाळ, मधुर अन् सुलभ असल्याविषयी वर्णिलेल्या ओव्या आणि संत ज्ञानदेवांनी वर्णिलेली मराठीची थोरवी’

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचे सांगितलेले महत्त्व !

अहो, नवरा-नवरीच्या लग्नसमारंभात ज्याप्रमाणे वर्‍हाडी लोकांनाही वस्त्रे आणि दागिने मिळतात, त्याप्रमाणे अन्य रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यांना शोभा आली आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचे सांगितलेले महत्त्व !

मराठी भाषेत श्रेष्ठ असे ज्ञान देण्याचे सामर्थ्य आहे, ते संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी दाखवणे !

ज्ञानेश्वरीशी संबंधित २ पुस्तकांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन !

विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आदर्श मूल्ये, धर्म आणि संस्कृती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल’, अशी माहिती ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचे सांगितलेले महत्त्व !

‘वैदिक काळापासून संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या काळापर्यंत सर्वच वाङ्मय संस्कृत भाषेत लिहिले जाई. प्रामुख्याने ते पंडितच लिहीत. आपले प्राचीन वेद, म्हणजे ज्ञानाचे भांडार; परंतु त्यातील ज्ञानाचा लाभ समाजातील उच्चवर्णीयांनाच होत असे.

विषय आणि वासना यांपासून दूर नेण्याविषयी श्रीकृष्ण अन् संत ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे मार्गदर्शन करून साधकांमध्ये वैराग्य निर्माण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘‘साधना म्हणजे तन, मन, धन आणि सर्वस्व यांचा त्याग. त्यागातच आनंद आहे.’’ विषय आणि वासना यांचा त्याग म्हणजेच वैराग्य होय !  त्यामुळे साधकाला सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन आनंद मिळतो. हे साध्य करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन संस्थेची स्थापना केली.

जालना येथील ‘श्री दत्त आश्रम’ शिष्य परिवाराकडून माऊलींच्या पूजेसाठी दान केले सोन्या-चांदीचे अलंकार !

माऊलींच्या पूजेसाठी चांदीची भांडी, सजावटीसाठी चांदी आणि सोन्याची आभूषणे देवस्थानकडे आहेत. माऊलींवरील श्रद्धेपोटी जालन्यातील भाविकांनी ही भेट दिली आहे.

महाराष्‍ट्र वारकर्‍यांच्‍या विचाराने पुढे जात राहील ! – देवेंद्र फडणवीस, मुख्‍यमंत्री

महाराष्‍ट्र नेहमीच वारकरी विचाराने पुढे गेलेला आहे. तो भविष्‍यातही पुढे जाईल. या विचारांची आठवण सतत रहावी; म्‍हणून आज संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींचे दर्शन घेण्‍यासाठी आळंदीत आलो, असे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्‍हटले आहे.

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या समाधीवर प्रक्षाळपूजा उत्‍साहात झाली !

अमळनेर येथील ‘मंगळग्रह सेवा संस्‍थे’चे अध्‍यक्ष तथा ‘व्‍हॉईस ऑफ मिडिया’चे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.

देव भावाचा भुकेला !

राज्‍यभरात पाऊस आणि ढगाळलेले वातावरण असतांना केवळ न केवळ माऊलींच्‍या समाधीच्‍या क्षणांना काही मिनिटेच दाटलेल्‍या ढगांतून सूर्य दिसणे आणि माऊलींच्‍या मुखकमलावर सूर्यकिरण पडले, हा अध्‍यात्‍मातील चमत्‍कारच म्‍हणावा लागेल !