संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान !
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून किमान ४ लाखांहून अधिक वारकरी आळंदीत जमले होते. त्यामुळे इंद्रायणी काठ वारकर्यांच्या उपस्थितीने गजबजून गेला होता.