संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा ७५० वा जन्मोत्सव !

‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ आणि आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे.

आळंदीत ३ ते १३ मे  या कालावधीत भव्य  ‘ज्ञानेश्वरी पारायण सोहळा’ !

पारायणात सहभागी होऊ इच्छिणार्‍या भाविकांनी स्वत:चे नाव नोंदणीसाठी ७०२०६ ५६८०९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आळंदी मंदिरातून १९ जून या दिवशी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान !

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून १९ जून २०२५ या दिवशी श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर रात्री विलंबाने हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे.

आळंदीमध्ये श्रीरामनवमी उत्साहात साजरी !

माऊली मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर शिंदेशाही पगडीचे चंदन उटीचे रूप साकारण्यात आले. प्रभु श्रीराम यांच्या पालखीची पूजा आणि आरती सायंकाळी ५ ते ६ या वेळेत संपन्न झाली.

प्रतिपंढरपूर असलेल्या कोल्हापूर-नंदवाळ पायी दिंडीस चांदीचा रथ लोकार्पण !

ह.भ.प.चैतन्य सदगुरु गोपाळ (आण्णा) वासकर महाराज म्हणाले, ‘‘या रथातून ज्ञानेश्वरमाऊली यांचे ज्ञान, त्याग, ऐश्वर्य अनुभवण्यास मिळणार आहे.’’

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचे सांगितलेले महत्त्व !

संत ज्ञानदेवांनी मराठीच्या सौंदर्याचा केलेला हृद्य आविष्कार, संत ज्ञानदेव यांनी मराठी भाषा रसाळ, मधुर अन् सुलभ असल्याविषयी वर्णिलेल्या ओव्या आणि संत ज्ञानदेवांनी वर्णिलेली मराठीची थोरवी’

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचे सांगितलेले महत्त्व !

अहो, नवरा-नवरीच्या लग्नसमारंभात ज्याप्रमाणे वर्‍हाडी लोकांनाही वस्त्रे आणि दागिने मिळतात, त्याप्रमाणे अन्य रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यांना शोभा आली आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचे सांगितलेले महत्त्व !

मराठी भाषेत श्रेष्ठ असे ज्ञान देण्याचे सामर्थ्य आहे, ते संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी दाखवणे !

ज्ञानेश्वरीशी संबंधित २ पुस्तकांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन !

विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आदर्श मूल्ये, धर्म आणि संस्कृती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल’, अशी माहिती ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचे सांगितलेले महत्त्व !

‘वैदिक काळापासून संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या काळापर्यंत सर्वच वाङ्मय संस्कृत भाषेत लिहिले जाई. प्रामुख्याने ते पंडितच लिहीत. आपले प्राचीन वेद, म्हणजे ज्ञानाचे भांडार; परंतु त्यातील ज्ञानाचा लाभ समाजातील उच्चवर्णीयांनाच होत असे.