पाण्‍याच्‍या समस्‍येच्‍या विरोधात विरारमध्‍ये जलआक्रोश मोर्चा !

जिल्‍ह्यातील विरार परिसरातील नागरिकांच्‍या वतीने १८ जून या दिवशी सकाळी १० वाजता जलआक्रोश मोर्चा काढण्‍यात आला. विरार पूर्व आणि पश्‍चिम भागांत मागील अनेक दिवसांपासून पाण्‍याची समस्‍या आहे.

निविदा प्रक्रियेतील आरोपांमुळे पुणे शहरातील अद्याप ६० किलोमीटर रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती अपूर्ण !

पावसाळा तोंडावर आला असतांनाही निविदा प्रक्रियेवर झालेल्‍या आरोप-प्रत्‍यारोपातून अनेक रस्‍त्‍यांची कामे प्रलंबित राहिली आहेत. शहरातील १०० किलोमीटर लांबीच्‍या रस्‍त्‍यांपैकी केवळ ४० किलोमीटर रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती झाली आहे.

आमच्‍या देवतांना शिव्‍या घालून खिल्ली उडवणारे शिवसेनेचा चेहरा कसा होऊ शकतात ? – प्रा. मनीषा कायंदे, आमदार

काँग्रेसमधून काही जण येतात आणि मग ते आम्‍हालाच काहीतरी शिकवतात. ते सहन होत नव्‍हते. मी वयाच्‍या २५ व्‍या वर्षापासून शिवसेनेची मतदार आहे. पूर्वी भाजपात असले, तरी विचारांनी शिवसैनिक आहे.

हाशिमने हिंदु असल्याचे भासवून महिलेचा आजार बरा करण्याच्या नावाखाली अपहरण करून केला बलात्कार !

हाशिम नावाच्या एका हकीमने (चिकित्सकाने) हिंदु असल्याचे भासवत असाहाय्य हिंदु महिलेला औषध देण्याच्या नावाखाली स्वत:समवेत नेले. तिचे अपहरण करून नंतर तिच्यावर बलात्कार केला.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांना इस्‍लाम धर्माचा पुरस्‍कार करणारे आणि सर्वधर्मसमभावी दाखवण्‍याचा लोकांचा खटाटोप !

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज कसे होते, हे दाखवण्‍याचा कितीही खटाटोप केला, तरी जे सत्‍य आहे, ते कधीच लपत नसते, हे लक्षात ठेवावे !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात पार पडले ‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ (पुरोगाम्‍यांच्‍या हत्‍या) मागील सत्‍य आणि ‘हिंदुहितासाठी न्‍यायालयीन सुधारणा’ यांचे सत्र !

सनातन संस्‍था लोकांना संघटित करते. त्‍यामुळे तिला नास्‍तिकतावाद्यांच्‍या हत्‍या प्रकरणांमध्‍ये लक्ष्य करण्‍यात आले. या प्रकरणांमध्‍ये खरे मारेकरी शोधण्‍याचा प्रयत्न न करता अन्‍वेषण करण्‍यात आले. या सर्व प्रकरणांमध्‍ये कुठेही ठोस पुरावे मिळाले नसून केवळ राजकीय लाभ घेण्‍यासाठी प्रयत्न झाला आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापनेसाठी हिंदूंना संघर्ष करावा लागेल ! – जुगल किशोर तिवारी, संरक्षक, अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषद, उत्तरप्रदेश

संघर्ष आणि आव्हाने ही कधी आपल्या मार्गात बाधा असत नाहीत, तर ती नवीन संधी निर्माण करतात. भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम यांनाही संघर्ष करावा लागला.

राष्‍ट्राच्‍या उन्‍नतीसाठी शैक्षणिक सशक्‍तीकरणाला सर्वाधिक महत्त्व आहे ! – अन्‍नपूर्णादेवी, केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्री

जी-२० शिक्षण कार्यगटाच्‍या बैठकीच्‍या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘मूलभूत साक्षरता आणि संख्‍याशास्‍त्र’ या विषयावर दोन दिवसांच्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद़्‍घाटन केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्री श्रीमती अन्‍नपूर्णादेवी यांनी केले.

भ्रमणभाष चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणीला पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांत ४.३० घंटे हेलपाटे मारायला लावले !

भ्रमणभाषसंच गहाळ आणि चोरी या प्रकारांत पोलीस तक्रार प्रविष्ट करण्यास नेहमी टाळाटाळ करतात. गुन्ह्यांची संख्या वाढू नये, यासाठी पोलीस केवळ भ्रमणभाष गहाळ झाल्याचा अर्ज भरून घेत असल्याचे सांगितले जात आहे.

भोपाळ येथे ६ मुसलमानांनी हिंदु तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला कुत्र्यासारखे भुंकायला लावले !

भोपाळ येथील व्हिडिओत काही मुसलमान विजय रामचंदानी नावाच्या एका हिंदु तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला ओढत नेत असल्याचे आणि कुत्र्यासारखे भुंकायला लावत असल्याचे दिसत आहे.