आज नागपूर येथे पंढरपूर ते लंडन आंतरराष्‍ट्रीय दिंडीचे आगमन !

काही वर्षांत पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर लंडन म्हणजेच युके येथे भव्यदिव्‍य स्‍वरूपात साकारले जाणार आहे. यानिमित्ताने १५ एप्रिल या दिवशी पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघाली आहे.

Pandharpur Corridor : ‘पंढरपूर कॉरिडोर’ला स्थानिकांचा तीव्र विरोध करण्याचा निर्णय !

सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मंदिर चालवणे हे सरकारचे काम नाही. सरकार जर इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात घेणार नसेल, तर केवळ हिंदूंचीच मंदिरे का घेते ?

Vitthal-Rukmini Temple In London : लंडन येथे उभारणार जगातील सर्वांत मोठे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर !

लंडन येथे विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या निमित्ताने १५ एप्रिल या दिवशी पंढरपूर ते लंडनपर्यंत जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे.

चुकीच्या प्रवृत्तींमुळे वारकरी संप्रदायाची नाहक अपकीर्ती होत आहे ! – अक्षय महाराज भोसले

आळंदी क्षेत्रातील काही वारकरी शिक्षणसंस्थेत काही चुकीचे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. संबंधित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.

Polluted Indrayani And Chandrabhaga : ऐन माघवारीच्या तोंडावर इंद्रायणी आणि चंद्रभागा दोन्ही नद्या प्रदूषित !

हिंदुत्वनिष्ठ असणार्‍या महायुती सरकारच्या काळात नद्यांचे प्रदूषण संपून वारकर्‍यांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, ही भाविक आणि वारकरी यांची अपेक्षा आहे !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे भाविकांनी दिलेले दान मंदिर निर्माणासाठी वापरले जाणार !

त्र्यंबकेश्वर येथे वारकरी संवाद कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी बांधवांशी संवाद साधला !

कणकवली येथे वारकरी मेळावा आणि ‘संतसेवा पुरस्कार’ प्रदान सोहळा

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने २९ डिसेंबरला शहरातील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे  वारकरी मेळावा आणि ‘संतसेवा पुरस्कार’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अलौकिक कार्यातील साम्य दर्शवणारी सूत्रे !

‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मंजुळ आवाजात ‘मोगरा फुलला’ हा अभंग ऐकतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण आली. तेव्हा गुरुमाऊली आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या अलौकिक कार्यातील साम्य पुढील अभंगांच्या अर्थातून माझ्या लक्षात आले. त्याविषयी येथे दिले आहे. 

हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांच्या वर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत प्रथमच हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांसह कशातच न अडकता हिंदु धर्मीय म्हणून हिंदुत्वाच्या सूत्रावर मतदान केले.

२६ नोव्हेंबरला आळंदी येथे १८ वे वारकरी अधिवेशन !

‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रे यांसह राज्यातील सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा परिसर १०० टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा, पंढरपूर येथील चंद्रभागा अन् आळंदी येथील इंद्रायणी नदीत …