पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे मानांकन घसरले !

देशातील सर्वोकृष्‍ट शैक्षणिक संस्‍थांच्‍या क्रमवारीमध्‍ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे स्‍थान खाली घसरले आहे. सर्वच विद्यापीठ शैक्षणिक संस्‍थांच्‍या क्रमवारीत ३५ व्‍या स्‍थानावर घसरले आहे,

विकासाच्‍या नावाखाली होणारा वेताळ टेकडीचा र्‍हास थांबवा ! – मनसे कार्यकर्त्‍यांची मागणी

निसर्गाने समृद्ध असलेल्‍या वेताळ टेकडीचा विकासाच्‍या नावाखाली र्‍हास करून बालभारती ते पौड फाटा असा जो रस्‍ता होणार आहे त्‍यास महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असून असे प्रकल्‍प शासनाने राबवू नयेत, अशी विनंती मनसे कार्यकर्त्‍यांनी उपोषणाच्‍या वेळी केली.

राज्‍यातील १११ साखर कारखान्‍यांकडे १ सहस्र १९९ कोटी रुपयांची ‘एफ्.आर्.पी.’ रक्‍कम थकित !

यंदा राज्‍यात २१० साखर कारखान्‍यांनी १०५३.६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्‍यापोटी शेतकर्‍यांना एकूण ३४ सहस्र ५४२ कोटी रुपयांचे रास्‍त आणि किफायतशीर दराचे (‘एफ्.आर्.पी.’) देणे होते. त्‍यांपैकी ३३ सहस्र २४३ कोटी रुपये दिले आहेत; मात्र अद्यापही ३.४७ टक्‍के म्‍हणजेच १ सहस्र १९९ कोटी रुपयांची रक्‍कम दिलेली नाही…

(म्हणे) ‘काहीही करून शासनाला महाराष्ट्रात दंगली हव्या आहेत !’ – आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांविषयी काही न बोलता सरकारवर गरळओक करणारे मुसलमानधार्जिणे आव्हाड !

लव्‍ह जिहाद्यांना तात्‍काळ फासावर लटकवावे, तसेच देशात तात्‍काळ ‘लव्‍ह जिहादविरोधी’ कायदा करावा !

देहलीमध्‍ये साक्षी आणि झारखंडमध्‍ये अनुराधा अशा अनेक हिंदु मुलींची हत्‍या करणार्‍या लव्‍ह जिहाद्यांना तात्‍काळ फासावर लटकवा. पुणे जिल्‍ह्यातील मंचर या गावात घडलेल्‍या अल्‍पवयीन हिंदु मुलीवरील भयावह अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ ५ जून या दिवशी मंचर येथे झालेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनातील मागण्‍यांची शासनाने त्‍वरित नोंद घ्‍यावी..

चर्चगेट (मुंबई) येथील बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणाची उच्‍चस्‍तरीय चौकशी होणार !

चर्चगेट परिसरातील उच्‍च आणि तंत्र शिक्षण विभागाच्‍या अखत्‍यारितील सावित्रीबाई फुले वसतीगृहातील एका विद्यार्थीवर बलात्‍कार करून तिची हत्‍या झाल्‍याच्‍या प्रकरणाची सरकारकडून उच्‍चस्‍तरीय चौकशी घोषित करण्‍यात आली आहे.

तिरूपत्तूर (तमिळनाडू) येथे प्रेयसीशी झालेल्या भांडणातून तरुणाने केली रेल्वेच्या सिग्नल बॉक्सची हानी !

असे कृत्य करणार्‍याला कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !

रेल्‍वे फाटकांऐवजी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग निर्माण करून वाहतूक सुरक्षित करणार ! – उदयनराजे भोसले

राज्‍यातील ९ उड्डाणपुलांचा लोकार्पण सोहळा आणि ११ उड्डाणपुलांचा भूमीपूजन सोहळा नुकताच पार पडला. लोकार्पण झालेल्‍या उड्डाणपुलांपैकी २ उड्डाणपूल हे सातारा जिल्‍ह्यातील आहेत. जिल्‍ह्यातील एका भुयारी मार्गाचेही भूमीपूजन झाले.

‘ऑनलाईन’ खेळाच्या नावाखाली हिंदु मुलांचे धर्मांतर करण्याचे पाकिस्तानचे षड्यंत्र !

पाकला जन्माची अद्दल घडवल्यास भारतातील अर्ध्याहून अधिक समस्य आपोआप संपतील. पाकवर कारवाई करण्यासाठी भारत सरकार कधी पावले उचलणार ?

सातारा येथील राजवाडा बसस्‍थानक परिसरातील शिवशिल्‍प उद़्‍घाटनासाठी शिवशिल्‍प समितीची अनुमती आवश्‍यक !

यामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्‍ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्‍वामी यांचेही एक शिल्‍प निर्माण करण्‍यात आले आहे; मात्र या शिल्‍पाला शहरातील काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्‍यामुळे हे शिवराज्‍याभिषेक शिल्‍प आणि त्‍यासह इतर शिल्‍पे कापडाने झाकून ठेवण्‍यात आली आहेत.