जमीन खरेदी आणि कंत्राटदाराकडून घर बांधून घेतांना फसवणूक टाळण्यासाठी कायदेशीर गोष्टींची पूर्तता करा !

मोकळी जागा विकत घेतांना किंवा तिच्यावर बांधकाम करतांना त्यातील बारकावे ठाऊक नसल्याने सर्वसामान्यांची फसवणूक होण्याचीही दाट शक्यता असते. अशी फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, ते या लेखातून जाणून घेऊया.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने झालेल्या ‘ऑनलाईन’ नामजप सोहळ्यांत जिज्ञासूंनी अनुभवले भगवान शिवाचे अस्तित्व !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा राज्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ‘ऑनलाईन’ नामजप सोहळ्यांमध्ये ‘ॐ नम: शिवाय ।’चा गजर ! उत्स्फूर्त प्रतिसाद !

जॉन्सन भेटीचा लाभ उठवा !

१४ लाखांहून अधिक भारतीय वास्तव्यास असलेल्या ग्रेट ब्रिटन या देशाचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन पुढील मासात भारताला भेट देणार आहेत. वर्ष २०१० पासून ‘ब्रिटन आणि भारत यांचे अस्तित्वात यायला लागलेले ‘नवे संबंध’ वर्ष २०१४ नंतर अधिक सुधारले.

विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणे न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलन ! – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट 

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आणि पुरातत्व खात्यातील अधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यासाठी १९ मार्च या दिवशी कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात येणार आहे.

कुख्यात गुंड मारणे याला पकडणार्‍या पोलीस पथकाचा गृहराज्यमंत्री यांच्याकडून गौरव !

साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने आणि त्यांचे सहकारी पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे यांनी पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याला मोठ्या धाडसाने पकडले.

शेतकर्‍यांचे खच्चीकरण थांबवा !

१० मार्च या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महावितरणने पुन्हा थकित वीजदेयकांची धडक वसुली मोहीम चालू केली आहे. या मोहिमेचा फटका वीजदेयके थकवणार्‍या शेतकर्‍यांनाच नव्हे, तर नियमित वीजदेयके भरणार्‍या शेतकर्‍यांनाही बसत आहे.

नागपूर येथील स्वामीधाममध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते संतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना

अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी संस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन

सोमनाथ मंदिराला पाडणार्‍या गझनीचे कौतुक करणार्‍या मौलानाच्या विरोधात गुन्हा नोंद

सोमनाथ मंदिराला लुटणार्‍या महंमद गझनी याचे कौतुक करणार्‍या मौलानाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध चालू केला आहे

स्वामी विवेकानंद यांचे काही विचार

१. जी गोष्ट दुसर्‍याने करू नये, असे आपल्याला वाटते, ती गोष्ट आपण दुसर्‍याच्या संदर्भात करू नये…..

नीतीशिक्षणाची अत्यंत आवश्यकता !

‘अपराध करणार्‍यांना उग्र शिक्षा देणे, हे एक दुष्ट वृत्तींना आळा घालण्याचे तात्कालिक साधन झाले. तरी ती प्रवृत्तीच घालवून टाकण्याकरता त्याच्या अंत:करणाचे परिवर्तन करणारे ‘नीतीशिक्षण’ त्यांना देणे आवश्यक आहे.’