नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला. याचा १३ लाख जप करण्याचा संकल्प होता. प्रत्यक्षात १४ लाख ५८ सहस्र जप झाला.

आजपासून ‘देशस्‍थ ऋग्‍वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्‍थे’च्‍या शताब्‍दी वर्षाच्‍या निमित्ताने विविध कार्यक्रम !

‘देशस्‍थ ऋग्‍वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्‍थे’च्‍या शताब्‍दी वर्षास १४ नोव्‍हेंबरला प्रारंभ होत आहे. त्‍या निमित्ताने बुधवार पेठ येथील एकनाथ मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत चारही वेदांचा मंत्रजागर करण्‍यात येणार आहे

(म्‍हणे), ‘पुणे येथे सहस्रो महिला अथर्वशीर्ष म्‍हणायला रस्‍त्‍यावर दिसल्‍या; पण फुलेवाड्यात कुणी गेले नाही !’ – छगन भुजबळ, मंत्री Ganeshotsav

गणेशोत्‍सवात अथर्वशीर्ष म्‍हणणे, हे सयुक्‍तिक आहे; परंतु या काळात फुलेवाड्यात जाण्‍याचा काय संबंध ? पुणेकरांच्‍या मनात फुलेवाड्याविषयी कोणताही द्वेष नाही; मात्र अशी वक्‍तव्‍ये मंत्र्यांकडून जातीद्वेषापोटीच केली जात आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

समाजहितासाठी केलेल्या धार्मिक कृतीला गुन्हा ठरवणारा ‘जादूटोणाविरोधी कायदा’ रहित करा !

एड्स, कर्करोग यांसारखे अनेक असाध्य रोग बरा करण्याचा दावा करून जनतेची फसवणूक करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कार्यक्रमावर गुन्हा नोंद करण्यासाठी अंनिसवाल्यांनी कधीही पुढाकार घेतला नाही; मात्र येथे महामृत्यूंजय जप केल्यावर गुन्हा नोंद केला, यातूनच यांचा हिंदु धर्मविरोधी चेहरा दिसून येतो !

कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री निर्विचाराय नम: ।’ हा नामजप ऐकल्यावर कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील हा नामजप आम्ही ऐकला. या नामजपाच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती येथे देत आहोत.

यज्ञाचे मंत्र म्हणतांना भाव आणि उच्चार यांचे महत्त्व

अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.

ध्यानाच्या वेळेत नामजप करतांना भावजागृतीचे प्रयत्न करून विष्णुलोक, गणेशलोक आणि दुर्गालोक येथे गेल्यावर साधिकेने अनुभवलेले आनंददायी भावविश्व !

विष्णुलोक, गणेशलोक व दुर्गालोक अनुभवण्यासाठी केलेला भावप्रयोग आणि देवतांचे उच्च लोक अनुभवतांना झालेली मनाची विचारप्रक्रिया.

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे कोरोनाचा संसर्ग अल्प होण्यासाठी मंत्रोपच्चारात प्राणवायू फेरी !

वातावरण शुद्ध होऊन कोरोनाचा प्रभाव नष्ट व्हावा यांसाठी अग्निहोत्र धूपन फिरवण्यात आले. स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरात याचा वापर करावा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा निर्मिती होईल, असे आवाहन या वेळी युवकांनी केले.

भोपाळ येथे १ सहस्र खाटांच्या कोविड सेंटरमध्ये रामायण, महाभारत यांचे प्रसारण

दिवसभर महामृत्यूंजय मंत्र आणि गायत्री मंत्र यांचा जप चालू ठेवण्यात येत आहे. तसेच प्रतिदिन योगासनेही शिकवली जात आहेत.

देव तारी.. !

‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे.