मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !

मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !

‘तुम्ही स्वतःचा मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर या सार्‍यांचा कायमचा त्याग करावा’, हीच तुमच्यापासून अपेक्षा आहे. तुमच्या ठायी पृथ्वीमातेप्रमाणे सहनशीलता बाणवली पाहिजे.

भारतियांचे राष्ट्रीय महापातक !

भारतियांचे राष्ट्रीय महापातक !

भारतातील सामान्य जनतेला जोपर्यंत चांगले शिक्षण देण्यात येत नाही, तिला पोटभर अन्न मिळत नाही आणि तिची योग्य प्रकारे यथायोग्य काळजी घेण्यात येत नाही, तोपर्यंत कितीही राजकारण केले, तरी त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही.’

संघटित होऊन कार्य करण्याचे रहस्य !

संघटित होऊन कार्य करण्याचे रहस्य !

आपण आपल्या बंधूंशी आणि सहकार्‍यांशी सर्वदा सहमत होण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे

चारित्र्यवान माणसे घडवण्याची आणि स्त्रियांची स्थिती सुधारण्याची आवश्यकता !

चारित्र्यवान माणसे घडवण्याची आणि स्त्रियांची स्थिती सुधारण्याची आवश्यकता !

‘जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. पक्षी कधी एकाच पंखाने उडू शकत नाही. जोपर्यंत आपण अनेक चारित्र्यवान माणसे निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत कोणत्याही राष्ट्रावर चिडण्यात आणि आरडाओरड करण्यात काही अर्थ नाही.’

महान कार्य करण्यासाठी आवश्यक सूत्रे !

महान कार्य करण्यासाठी आवश्यक सूत्रे !

‘देशभक्तीवर माझा विश्वास आहे. तिच्यासंबंधी माझाही एक आदर्श आहे. महान कार्य करावयाचे असेल, तर त्यासाठी ३ गोष्टी आवश्यक असतात.

आज देशाला कशाची आवश्यकता आहे ?

आज देशाला कशाची आवश्यकता आहे ?

आज आपल्या देशाला जर कशाची आवश्यकता असेल, तर ती म्हणजे लोखंडी स्नायूंची आणि पोलादी मज्जातंतूंची आहे. आज आपल्या देशाला आवश्यकता आहे, दुर्दम्य इच्छाशक्तीची, जी विश्वाची गूढ रहस्ये उकलील…

व्यक्ती वा राष्ट्र थोर होण्यासाठी काय करायला हवे ?

व्यक्ती वा राष्ट्र थोर होण्यासाठी काय करायला हवे ?

जे चांगले बनण्याचा आणि चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सर्वांना साहाय्य करणे.’

स्वामी विवेकानंद यांच्या दृष्टीकोनातून भारताचे महत्त्व

स्वामी विवेकानंद यांच्या दृष्टीकोनातून भारताचे महत्त्व

‘पाश्चात्त्य देशात जाण्यापूर्वी मी भारतावर प्रेम करत असे. आता तर भारतातील धूळही मला पवित्र वाटत आहे. तेथील हवासुद्धा मला पवित्र वाटते. भारत आता मला परमपवित्र धाम वाटतो, तो माझ्यासाठी आता तीर्थस्थान होऊन बसला आहे !’