हिंदु धर्म अस्तित्वात असण्यामागील कार्यकारण
अजूनही शिकवण्यासारखे आमच्याजवळ काहीतरी आहे आणि एवढ्याचसाठी शेकडो वर्षांच्या अत्याचारांतून अन् जवळजवळ सहस्र वर्षांच्या विदेशी राज्यकर्त्यांच्या जुलूमांतून निभावून आमची हिंदु जात अजूनही जिवंत आहे
अजूनही शिकवण्यासारखे आमच्याजवळ काहीतरी आहे आणि एवढ्याचसाठी शेकडो वर्षांच्या अत्याचारांतून अन् जवळजवळ सहस्र वर्षांच्या विदेशी राज्यकर्त्यांच्या जुलूमांतून निभावून आमची हिंदु जात अजूनही जिवंत आहे
‘अनेकांच्या दृष्टीला भारतीय विचार, भारतीय प्रभा, आचार–व्यवहार, तत्त्वज्ञान आणि साहित्य प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटते; परंतु तेथेच न थबकता ते जर त्यांचे नेटाने अध्ययन करतील…
केवळ ‘ईश्वर ईश्वर’ अशा पोपटपंचीने आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकणार नाही.
‘आपले प्राचीन सिद्धांत आणि रितीरिवाज वाईट होते; म्हणून भारताचे पतन झाले !’, असे नव्हे, तर या सर्वांचे जे निर्दिष्ट ध्येय होते,
‘आपण पहिला धडा घेतला पाहिजे की, मी कोणत्याही बाह्य गोष्टीला केव्हाही शिव्या देणार नाही, दुसर्या कोणत्याही व्यक्तीला मी दोष देणार नाही. तसा निश्चय करा. माणूस व्हा, उठा आणि सर्व दोष स्वतःवर घ्या.
‘आता प्रश्न हा आहे की, धर्मामुळे खरोखर काही लाभ होतो का ? होय, अवश्य होतो. धर्म हा मनुष्याला अमर बनवतो, धर्माने मनुष्याला त्याच्या यथार्थ स्वरूपाचा साक्षात्कार घडवून दिला आहे.
‘आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ होतो. स्वतःसाठी कशाचीही इच्छा धरू नका. इतरांसाठी सर्वकाही करा. त्यानेच तुम्ही ईश्वरामध्ये वास आणि संचार करू शकाल अन् ईश्वरामध्ये प्रतिष्ठित होऊ शकाल.’
जो मनुष्य ‘माझा धर्मावर विश्वास आहे’, असे म्हणतो; पण त्याची प्रत्यक्ष संधी करून घेण्याचा प्रयत्न कधीही करत नाही, तो प्रामाणिक नसतो.