हिंदु धर्म अस्तित्वात असण्यामागील कार्यकारण

हिंदु धर्म अस्तित्वात असण्यामागील कार्यकारण

अजूनही शिकवण्यासारखे आमच्याजवळ काहीतरी आहे आणि एवढ्याचसाठी शेकडो वर्षांच्या अत्याचारांतून अन् जवळजवळ सहस्र वर्षांच्या विदेशी राज्यकर्त्यांच्या जुलूमांतून निभावून आमची हिंदु जात अजूनही जिवंत आहे

भारतीय विचार, आचार, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे महत्त्व !

भारतीय विचार, आचार, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे महत्त्व !

‘अनेकांच्या दृष्टीला भारतीय विचार, भारतीय प्रभा, आचार–व्यवहार, तत्त्वज्ञान आणि साहित्य प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटते; परंतु तेथेच न थबकता ते जर त्यांचे नेटाने अध्ययन करतील…

ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी साधना करणेच आवश्यक !

ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी साधना करणेच आवश्यक !

केवळ ‘ईश्वर ईश्वर’ अशा पोपटपंचीने आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकणार नाही.

देशाचे अधःपतन होण्यामागील कारण

देशाचे अधःपतन होण्यामागील कारण

‘आपले प्राचीन सिद्धांत आणि रितीरिवाज वाईट होते; म्हणून भारताचे पतन झाले !’, असे नव्हे, तर या सर्वांचे जे निर्दिष्ट ध्येय होते,

 स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व

 स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व

‘आपण पहिला धडा घेतला पाहिजे की, मी कोणत्याही बाह्य गोष्टीला केव्हाही शिव्या देणार नाही, दुसर्‍या कोणत्याही व्यक्तीला मी दोष देणार नाही. तसा निश्चय करा. माणूस व्हा, उठा आणि सर्व दोष स्वतःवर घ्या.

समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !

समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘आता प्रश्न हा आहे की, धर्मामुळे खरोखर काही लाभ होतो का ? होय, अवश्य होतो. धर्म हा मनुष्याला अमर बनवतो, धर्माने मनुष्याला त्याच्या यथार्थ स्वरूपाचा साक्षात्कार घडवून दिला आहे.

आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !

आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !

‘आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ होतो. स्वतःसाठी कशाचीही इच्छा धरू नका. इतरांसाठी सर्वकाही करा. त्यानेच तुम्ही ईश्वरामध्ये वास आणि संचार करू शकाल अन् ईश्वरामध्ये प्रतिष्ठित होऊ शकाल.’

धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !

धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !

जो मनुष्य ‘माझा धर्मावर विश्वास आहे’, असे म्हणतो; पण त्याची प्रत्यक्ष संधी करून घेण्याचा प्रयत्न कधीही करत नाही, तो प्रामाणिक नसतो.