हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी !
‘राजस्थानमधील जयपूर येथे काँग्रेसने १२.१२.२०२१ या दिवशी महागाईविरुद्ध एका फेरीचे आयोजन केले होते; पण या फेरीत महागाईविरुद्ध बोलण्याऐवजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ नेहमीप्रमाणे हिंदूंविरुद्धच घसरली.
‘राजस्थानमधील जयपूर येथे काँग्रेसने १२.१२.२०२१ या दिवशी महागाईविरुद्ध एका फेरीचे आयोजन केले होते; पण या फेरीत महागाईविरुद्ध बोलण्याऐवजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ नेहमीप्रमाणे हिंदूंविरुद्धच घसरली.
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते.
हिंदुत्वाचे कार्य करणार्यांना खोट्या खटल्यांमध्ये गुंतवून अटक करण्यात येत आहे. धर्मकार्यावरील हे आघात आम्हाला हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहेत.विवेकानंद यांनी युवकांना जागरूक केले, त्याप्रमाणे संघटनेद्वारे युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य चालू आहे, असे उद्गार त्यांनी काढले
‘बालसंस्कार’ विषय आल्यावर राष्ट्राचे भावी नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘बालक-युवक सक्षम, तर राष्ट्र सक्षम’ असा सरळ संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणी त्यांच्या वीरमाता जिजाबाई यांनी त्यांच्यावर रामायण-महाभारत यांतील कथा सांगून संस्कार केले.
स्वामी विवेकानंद यांना कोलकोताच्या वेदज्ञ पंडितांनी संस्कृतमध्ये प्रश्न विचारले. त्या वेळी स्वामीजींचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि आचरण यांविषयी प्रसंग येथे देत आहोत.
संत आणि राष्ट्रपुरुष यांना जीवन-आदर्श मानल्यास जीवन चारित्र्यसंपन्न आणि कल्याणमय बनेल !
मी आता अतिशय नम्रपणे मान्य करतो की, ती माझी चूक झाली. हे परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस.
आज, १४ जानेवारी २०२३ स्वामी विवेकानंद यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ या दिवशी झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनावर रामायण महाभारताचे संस्कार करण्यात आले. कुशाग्र बुद्धीच्या नरेंद्रने अनेक गोष्टी सहजतेने आत्मसात केल्या.
पावित्र्याचा सतीचा महिमा सांगणार्या काही अद्भुत परमोदात्त सती-कथा गुरुचरित्रात आहेत. सतीची महती अबाधित आहे. अविच्छिन्न आहे, म्हणजेच गुरुचरित्राची गुरुता (गरिमा) ही चिरंतन आणि शाश्वत आहे.