गुरुपौर्णिमेला ३३ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला ३३ दिवस शिल्लक

गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.

प्राचीन हिंदु धर्माची महानता

प्राचीन हिंदु धर्माची महानता

अनेक जुने प्राचीन धर्म आणि संस्कृती विनाश पावल्या. वाढत्या बौद्धिक वातावरणाच्या परीक्षेत त्या उतरू शकल्या नाहीत. तथापि सनातन वैदिक हिंदु धर्म मात्र अजून टिकून आहे; कारण तो लवचिक असून नवीन कल्पनांना नेहमी सामावून घेत आला.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

‘२९.७.२०२६ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस शिष्यासाठी अविस्मरणीय असतो. या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे शब्दातीत ज्ञान नेहमीच्या तुलनेत सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते.

हिंदु धर्माची महानता !

हिंदु धर्माची महानता !

आमच्या मातृभूमीत अजूनही हिंदु धर्माचा आणि आध्यात्मिकतेचा जो प्रवाह वहात आहे, त्याला आजही पूर येऊन, तो समस्त जगाला भरून पाश्चात्त्य आणि अन्य जातींनाही नवीन जीवन देऊ शकेल.’  

‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्‍यांचा संप का ?

‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्‍यांचा संप का ?

२१ जून या दिवशी मुंबईतील ‘बेस्ट’ बसच्या कामगारांनी मागण्या मान्य करून घेण्याकरता संपाचे हत्यार उपसले आणि याच दिवशी बहुचर्चित अशी ‘नीट’ची पुनर्परीक्षा होती.

हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !

हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !

‘हे नीट लक्षात ठेवा की, तुम्ही जर धर्म सोडून देऊन, जडाला (भौतिक गोष्टींना) सर्वस्व मानणार्‍या पाश्चात्त्य सभ्यतेच्या मागे धावाल, तर ३ पिढ्यांतच तुम्ही नष्ट होऊन जाल.

हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !

हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !

महाभारतातील ऐतिहासिक सत्य मान्य करण्यामध्ये अनेकांना ‘अद्भुत’ ही एक महत्त्वाची अडचण वाटते. ‘अद्भुत’ नाकारण्यामागे एक प्रकारचा श्रद्धाहीनतेचाही भाग आहे.

आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !

आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !

‘आयुष्यभर थोडीफार नामजपादी साधना केल्यानंतर म्हातारपणी त्याची आठवण झाल्यावर ‘आयुष्यात देवासाठी काही तरी केले !’, याची जाणीव होते आणि आयुष्याच्या पुढील प्रवासाच्या संदर्भात निश्चिंतता होऊन मनाला एक समाधान लाभते !’

हिंदु धर्म अस्तित्वात असण्यामागील कार्यकारण

हिंदु धर्म अस्तित्वात असण्यामागील कार्यकारण

अजूनही शिकवण्यासारखे आमच्याजवळ काहीतरी आहे आणि एवढ्याचसाठी शेकडो वर्षांच्या अत्याचारांतून अन् जवळजवळ सहस्र वर्षांच्या विदेशी राज्यकर्त्यांच्या जुलूमांतून निभावून आमची हिंदु जात अजूनही जिवंत आहे

श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !

श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !

आपले सर्व चांगले-वाईट, हवे-नको, हे तसे, तर सगळेच श्रद्धेवर आधारलेले असते. शहाणा माणूस आपल्याला चांगले किंवा वाईट वाटते त्याचा वा हवे नकोचा निर्णय कुणा विश्वासू माणसाच्या सांगण्यावरून आणि शास्त्रीय वाक्यांच्या आधारे घेतो….