वाचकांना आवाहन !

दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव, तसेच हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा…

अशाने पुढे मुसलमान ‘अलीगड’ पाकिस्तानचा भाग असल्याचे घोषित करतील !

अलीगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील दाऊदपूर कोटा या मुसलमानबहुल गावात हिंदूंनी त्यांच्या घरांवर ‘विक्रीसाठी घर’ अशी भित्तीपत्रके लावून गाव सोडण्याची सिद्धता चालू केली आहे. या कुटुंबांचा आरोप आहे की, स्थानिक मुसलमान त्यांना सतत त्रास देत आहेत.

प्रवास करणार्‍याचा व्यापारी किंवा सहप्रवासी हाच मित्र !

‘कोणतेही धार्मिक कृत्य, म्हणजे तप’, असे म्हणता येणार नाही. तपश्चर्येसाठी एकटेच असणे आवश्यक आहे. दोघांनी मिळून अभ्यास करावा. तिघांनी मिळून चर्चा करावी. प्रवासात चौघे जण असलेले बरे.

भारताची इंधनाविषयीची मुत्सद्देगिरी !

भारताच्या इंधनाविषयीच्या मुत्सद्देगिरीमुळे श्रीलंका, पाकिस्तान येथे जशी भयावह परिस्थिती निर्माण झाली, तशी भारतात झाली नव्हती आणि भविष्यात होणार नाही.

संत निर्वृत्ती असतात !

ताप मोजण्याची नळी (थर्मामीटर) लावून रोग्याला ताप किती आहे, हे तुम्हाला कळते, तसाच हा प्रकार आहे. नळीला स्वतःला ताप कधीच येत नाही. त्याचप्रमाणे संत स्वतः वृत्तीच्या पलीकडे गेलेले असतात; म्हणून ते दुसर्‍याची वृत्ती अचूक ओळखतात.

हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना ईश्वरेच्छेने होणारच आहे, त्यासाठी पुनर्जन्माची आस ठेवू नका !

‘हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र’ हे ईश्वर संकल्पित आहे आणि त्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, ही आपली काळानुसार साधना आहे…

धर्माची चार युगांतील वैशिष्ट्ये

कलियुगात धर्म हा एकाच पायावर (दान) उभा असतो. या तामस युगात विष्णु काळा होतो. वेदाचार, धर्म आणि यज्ञकर्म यांचा र्‍हास होतो. आधी व्याधी, काम, क्रोध, लोभ, मत्सरादि दोष यांची अभिवृद्धी होते.

रामनाम घ्या, त्यात सारे काही आले !

आतापर्यंत पुष्कळांना पुष्कळ सांगितले. तुम्हाला थोडक्यात सांगतो, ‘रामनाम घ्या, त्यात सारे काही आले.

आजचा वाढदिवस : चि. भार्गवी अमित कोकरे

पौष कृष्ण प्रतिपदा (१४.१.२०२५) या दिवशी पंढरपूर (जिल्हा – सोलापूर) येथील चि. भार्गवी अमित कोकरे हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या नातेवाईकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

संकटकाळात भारताला सतत साहाय्य करणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन !

गेल्या २५ वर्षांपासून व्लादिमिर पुतिन हे रशियाचे सर्वेसर्वा… या माणसाची स्वतःची शैलीच वेगळी आहे. गेल्या काही वर्षांपासून हा माणूस रशिया सोडत नाही; पण त्याला भेटण्यासाठी जगभरातील नेते रशियाला जातात.