देहली येथे तंदूर रोटी बनवतांना त्यावर थुंकणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

अशा धर्मांधांना अनेक दिवस उपाशी ठेवण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

हरिद्वारमधील हरिपूर कला येथील रस्त्यांसह सप्त सरोवर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांमध्ये संताप !

कुंभसारख्या मोठ्या सोहळ्याची उत्तराखंड प्रशासनाने कशा प्रकारे सिद्धता केली आहे, हेच यातून दिसून येते. आता सरकारने यात हस्तक्षेप करून प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

आणखी किती पिढ्या आरक्षण चालू रहाणार ?

सोनाराने कान टोचललेलेे नेहमीच चांगले असते ! असे प्रश्‍न अन्य कुणी उपस्थित केला असता, तर त्याला ‘सनातनी’ म्हटले गेले असते ! आता न्यायालयाने देशातील आरक्षणाचे पुनर्विलोकन करून ‘देशात खरेच आरक्षणाची आवश्यकता आहे का ?’ याचा निर्णय घ्यावा !

पुरातत्व विभागाच्या हलगर्जीमुळे ओडिशातील ऐतिहासिक २ खांब तुटले !

भारतातील हिंदूंची पुरातन धार्मिक स्थळे, मंदिरे आदींची हेळसांड झाल्यामुळे त्यांची दुरवस्था झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू यांविषयी संवेदनशून्य आणि गांभीर्य नसलेला हा विभाग विसर्जित करून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संपत्ती ५ वर्षांत १ लाखाहून थेट ४१ लाखांवर पोचली !

असा ‘चमत्कार’ भारतात राजकारण्यांच्या संदर्भात नेहमीच होत असतो आणि जनतेलाही ते अपेक्षित असते ! जर असे झाले नाही, तर ते आश्‍चर्यच ठरते ! असे ‘चमत्कार’ रोखण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था हवी !

१२ वर्षीय मुलाने केला ६ वर्षांच्या बहिणीवर बलात्कार !

आपले पाल्य भ्रमणभाषवर काय पहात आहे, हे पहाणे पालकांचे दायित्व असतांना त्यांनी लक्ष न ठेवल्यानेच ही घटना घडली, असेच म्हणावे लागेल !

म्हादईची पहाणी करण्यासाठी गेलेल्या गोव्याच्या पथकाला कर्नाटक पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक

कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांनी चोर्ला घाटापासून ते कळसा येथील म्हादई प्रकल्पापर्यंत पोलिसांना पहारा ठेवण्याचा आदेश दिला आहे.

डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदी २ वर्षे पूर्ण

तुमच्या सतत असलेल्या विश्‍वासामुळे गोवा स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मी अथक कार्य करीन आणि माझ्या मार्गात येणारी आव्हाने स्वीकारीन.

इलेक्ट्रिक बसगाड्या भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी कदंब वाहतूक महामंडळाकडून निविदा

कंदब महामंडळाकडून पुढच्या आठवड्यात ५० विजेवर चालणार्‍या बसगाड्या चालू करण्यात येतील.

वेळागर येथे होत असलेल्या ‘पॅरासिलिंग’च्या विरोधात मासेमारांचे काम बंद आंदोलन

केरवाडा येथील ६०० ते ७०० संतप्त मासेमारांनी १९ मार्चला मासेमारी व्यवसाय बंद ठेवून वेळागर येथे आंदोलन केले.