१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

मनसे ‘मराठा राजभाषा’ दिवस सण आणि उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे.

(म्हणे) ‘श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजारी नेमावा !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

धर्मांधांकडून लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींवर होणारे अत्याचार, महिलांवरील बलात्कार आदी दूर करण्यासाठी यांनी कधी आवाज उठवला आहे का ? यावरून स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण आदी मागण्या किती पोकळ आहेत, हेच दिसून येते !

लोकांना प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मण सवदी यांचे वक्तव्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

(म्हणे), ‘मुंबई कर्नाटकची असून त्यावर आमचा अधिकार आहे !’ – लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री, कर्नाटक

धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर असे शहरांचे नामकरण करा !

या मागणीसाठी हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने शहरातून पायी फेरी काढण्यात आली, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट लागू !

राज ठाकरे यांनI न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश

एस्.टी. रस्त्यावर अडवून सरकारी कर्मचार्‍यांना शिवीगाळ आणि दमदाटी करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – समस्त हिंदुत्ववादी संघटना

सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे मुजोर धर्मांध ! अशी मागणी का करावी लागते ?

रेल्वे पुलाच्या ठिकाणी अवैधपणे माती उत्खनन करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा ! – विशाल पवार

सांगली-कोल्हापूर या मार्गावरील एका नदीपात्रात खांब उभारण्यात येत आहे. हे बांधकाम चालू असतांना नदीपात्रातून कोणाचीही अनुमती न घेता मोठ्या प्रमाणात माती काढण्यात येत आहे.

गूगल भाषांतराच्या मर्यादेमुळे भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसे यांचा नावाचा आक्षेपार्ह अर्थ !

गृहमंत्र्यांच्या पोस्टवर रक्षा खडसे म्हणाल्या, त्यांनी आक्षेपार्ह उल्लेखाची नोंद घेतली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्यांनी ती पोस्ट इतरांना पाठवायला नको होती.

३ फेब्रुवारीपासून कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस चालू

कोल्हापूर-तिरुपती मार्गावर ३ फेब्रुवारीपासून रेल्वे सेवा चालू करण्यात येणार आहे. याच्या तिकिटाची नोंदणी ४ दिवसांत चालू होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.

देहलीत हिंसा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

देहलीच्या हिंसाचार प्रकरणी कृषी कायद्याला विरोध करणार्‍यांना पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.