मालेगाव – येथील कसमादे तालुक्यात पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि वृक्षतोड थांबवावी, यासाठी अंत्यविधीच्या वेळी लाकडांच्या ऐवजी गोवर्यांचा वापर केला जात आहे. येथे शहर आणि परिसरात दिवसाला १४ सहस्र गोवर्यांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे १५० महिलांना रोजगार मिळाला आहे. जानेवारी ते मे या काळात येथे १५ लाख गोवर्या सिद्ध करून ठेवल्या जातात. येथे पांजरपोळ आणि इतर गायींच्या गोठ्यामधून शेण गोळा करून गोवर्या सिद्ध केल्या जातात.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > कसमादे (मालेगाव) येथे अंत्यविधीसाठी प्रतिदिन १४ सहस्र गोवर्यांचा वापर !
कसमादे (मालेगाव) येथे अंत्यविधीसाठी प्रतिदिन १४ सहस्र गोवर्यांचा वापर !
नूतन लेख
- शिरपूर (जिल्हा धुळे) येथे टोलवसुलीच्या विरोधातील आंदोलन रहित !
- भाजपचे आचार्य पवन त्रिपाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष
- आज वाशी येथे ‘भरतनाट्यम् अरंगेत्रम्’चे सादरीकरण !
- नवी मुंबईत पाणीपुरवठा विलंबाने चालू झाल्याने रहिवाशांचे हाल
- पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न !
- राजकीय स्वार्थासाठी काहींचे बांगलादेशींना साहाय्य ! – नरेंद्र पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळ