
कोल्हापूर – कोल्हापूर-तिरुपती मार्गावर ३ फेब्रुवारीपासून रेल्वे सेवा चालू करण्यात येणार आहे. याच्या तिकिटाची नोंदणी ४ दिवसांत चालू होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेसनंतर महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्सप्रेस चालू होत आहे.
कोल्हापूर ‘पासिंग’ वगळता राज्यातील सर्व वाहनांना प्रवेश कर लावण्याचा प्रस्ताव
‘हिंदु खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळा’च्या योजनांचा लाभ घेण्याचे अवाहन !
राज्यातील धरणांमध्ये २५ टक्के पाणीसाठा शेष !
आजपासून पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक लागू !
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार !