|

मुंबई – २६ जानेवारी २०१४ या दिवशी वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी वाशी पथनाक्याची तोडफोड केली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. या कारणास्तव राज ठाकरे यांच्या विरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट लागू केले असून त्यांना या प्रकरणी ६ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात उपस्थित रहाण्यास सांगूनही राज ठाकरे उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट लागू केले.
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन