|

मुंबई – २६ जानेवारी २०१४ या दिवशी वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी वाशी पथनाक्याची तोडफोड केली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. या कारणास्तव राज ठाकरे यांच्या विरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट लागू केले असून त्यांना या प्रकरणी ६ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात उपस्थित रहाण्यास सांगूनही राज ठाकरे उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट लागू केले.
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक